शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गोंदिया-तिरोड्याचे मागासलेपण दूर करणार

By admin | Updated: January 7, 2017 01:54 IST

नगर परिषदेत वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या पक्षांनी कोणतीही काहीही केले नाही.

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : कचरा व सांडपाण्यावर खत व विद्युत प्रक्रिया करणार गोंदिया/तिरोडा : नगर परिषदेत वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या पक्षांनी कोणतीही काहीही केले नाही. आम्हाला फक्त अडीच वर्षे संधी मिळाली. पुढील काही वर्षे सत्ता दिल्यास गोंदिया व तिरोडा शहराचे मागासलेपण पूर्णपणे दूर करून विकासाच्या वाटेवर आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी गोंदिया व तिरोडा येथे झालेल्या सभेत दिली. आज शहरात प्रदूषण, रोगराई, बेकारी वाढत असताना नरेंद्र मोंदीनी आपले शहर चांगले करण्यासाठी शहराचा विकास करण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. खेड्यातून नागरिक शहरात आले आहे. हे वास्तव स्विकारुन प्रत्येकाला घर, स्वच्छ पाणी, रोजगार आरोग्य मिळाले पाहिजे. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत महाराष्ट्रातील ३०० शहर दिड वर्षात हागणदारी मुक्त करण्यात आली आहेत. आपल्या शहराला स्वच्छ सुंदर करण्यासाठी भाजप-सेना उमेदवाराला निवडून दया. केंद्रात व राज्यात आमचेच सरकार आहे. कोणतेही प्रस्ताव निश्चित मंजूर करु असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरोडा नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार सभेच्यावेळी उत्तर बुनियादी शाळेच्या पटांगणावर बोलून दाखविले. पुढे ते म्हणाले कचरा व सांडपाणी यावर प्रक्रिया करुन कचऱ्यापासून खत तर सांडपाणीवर प्रक्रिया करुन विजनिर्मिती प्रकल्प उभारून नगर परिषदेला पैसा मिळवून देता येईल.खत शेतकऱ्याला स्वत: देता येईल. २०१९ पर्यंत ज्यांना घर नाही त्या सर्वांना घर देण्यात येईल. ही केंद्राची योजना असून महाराष्ट्र शासन त्यात अधिकचा एक लाखाना निधीही देणार असल्याचे सांगितले. उज्जवला योजना, नोटबंदीचा फायदा कसा झाला त्यामुळे नक्षलवादी, आतंकवादी, काळे-पैेसवाले पाकीस्थान असे अडचणीत आले याचाही खरपूस समाचार घेऊन येत्या निवडणुकीत भाजप-सेना युतीच्या उमेदवारांना निवडून दया तिडोड्याच्या विकास करण्यास आ. विजय रहांगडाले, खा. नाना पटोले व मी स्वत: कटिबद्ध आहे असे यावेळी आवाहन केले. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, खासदार नाना पटोले यांनीही तिरोडा येथील स्थानिक सम्यांचा खरपूस समाचार घेतला. सिंचनात धापेवाडा टप्पा-१, व टप्पा-२, नगर परिषदेने ४ पट टॅक्स वाढविण्याचा ठाराव, यावर भर देऊन बंद घडीला सत्ता दिल्यावर कशी फळे भोगावी लागतात ते ही यावेळी स्पष्ट करुन सांगितले.