शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

गोंदिया आगाराला ४० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:27 IST

आॅक्टोबर महिन्यात ऐन दिवाळीच्या पर्वावरच एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देकर्मचाºयांच्या संपाचाही परिणाम : आॅक्टोबरमध्ये दोन कोटींचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आॅक्टोबर महिन्यात ऐन दिवाळीच्या पर्वावरच एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे आॅक्टोबर महिन्यात गोंदिया आगाराचे ४० लाख रुपयांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती आहे.यावर्षी आॅक्टोबर २०१७ मध्ये गोंदिया आगारातील बसेस ७ लाख ३७ हजार ७८८.४ किमी धावल्या. त्यातून आगाराला २ कोटी ६१ हजार ३५१ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर मागील वर्षी आॅक्टोबर २०१६ मध्ये गोंदिया आगारातील बसेस ८ लाख ३४ हजार ४०४.५ किमी धावल्या. त्यामुळे आगाराला १ कोटी ८१ लाख १५ हजार ३६० रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. विशेष म्हणजे यावर्षी आॅक्टोबर महिन्यात दिवाळी होती. या कालावधीत बाहेरगावी जाणाºया प्रवाशांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या कालावधीत आगाराला चांगले उत्पन्न मिळते. परंतू, यंदा याच कालावधीत एसटी कर्मचाºयांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेवून संप पुकारला. परिणामी गोंदिया व तिरोडा आगारातील सर्वच कर्मचारी संपावर असल्याने जिल्ह्यातील एसटीची सेवा ठप्प पडली होती. त्याचाच परिणाम आगाराच्या उत्पन्नावर झाला. एरवी दरदिवशी गोंदिया आगाराला सहा ते सात लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र दिवाळीच्या कालावधीत दररोज १० लाख रूपयांचे उत्पन्न मिळत असते.मात्र संपामुळे प्रतिदिवस ३० हजार किमीच्या बसफेºया झाल्या नाही. त्यामुळे १० लाख रूपये प्रतिदिवस याप्रमाणे ४० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले. संप मागे घेतल्यानंतर २१ व २२ आॅक्टोबरला एसटीची वाहतूक सेवा पूर्णत: सुरळीत होवू शकली नाही.बस सेवेवर विपरित परिणाममहाराष्टÑ एसटी वर्कर्स काँग्रेसने (इंटक) दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी कर व मोटार वाहन कर इतर राज्यापेक्षा महाराष्टÑ राज्यात सर्वाधिक आहे. गुजरात शासनाने प्रवासी कराचे दर कमी करून ते ७.५ टक्के केले आहे. महाराष्टÑातील साध्या बसवरील १७.५ टक्के प्रवासी करामुळे खासगी व अवैध वाहतुकीला तोंड देणे कठिण जात आहे. साधी, निमआराम व वातानुुकुलित व्होल्वो या तिन्ही प्रकारात महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाचे प्रती प्रवासी किमी मागील भाडे इतर महामंडळाच्या तुलनेत खूपच कमी आहे.त्याचा देखील एसटी महामंडळाला बसत आहे.आॅक्टोबर महिन्यात दिवाळीदरम्यान चार दिवस चाललेल्या कामगारांच्या संपामुळे बस सेवा बंद होती व आगाराला अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. संपाचा काळच अधिक उत्पन्नाचा काळ होता. परंतु बससेवा ठप्प पडल्याचे प्रतिदिवस १० लाख रूपयांचे नुकसान झाले.जयकुमार इंगोले,आगार व्यवस्थापक, गोंदिया.