शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

चिंचेचे फळ होतेय कवडीमोल

By admin | Updated: March 22, 2015 00:48 IST

दक्षिण भारतीयांचे लोेकप्रिय आणि अत्यंत आवडीचे समजले जाणारे चिंचेचे पीक अल्प प्रमाणात मिळत असले तरी नाहिसे होण्याच्या मार्गावर आहेत.

काचेवानी : दक्षिण भारतीयांचे लोेकप्रिय आणि अत्यंत आवडीचे समजले जाणारे चिंचेचे पीक अल्प प्रमाणात मिळत असले तरी नाहिसे होण्याच्या मार्गावर आहेत. एकेकाळी चिंचीचे झाड ज्यांच्या घरी आहे त्याला सर्व संपन्न असणारा कुटुंब समजत असत मात्र आता चिंचीचे झाडे आणि कवडीमोलाचे झाले असून नाहिसे होत आहे आहेत.वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यात चिंचीच्या पिकाला आवड नसली तरी दक्षिण भारतीयांच्या लगत असणारे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आजही चिंच लोकप्रिय आहे. चिंचीचे फळ प्रत्येक दिवशी जेवणात विविध प्रकारच्या स्वरुपात व्यंजन म्हणून उपयोगात आणतात. त्यामुळे या पिकाची मागणी दक्षिण भारतीय राज्यात भरपूर प्रमाणात होत असते.महाराष्ट्र राज्यातसुद्धा पूर्वीपेक्षा वर्तमानमध्ये चिंचीच्या फळाला महत्व येवू लागले आहे. चटणी चाटमसाला, पाणिपुरी सारख्या आहारात याचा उपयोग वाढत आहे, असे असले तरी आजच्या घडीला स्थानिक व्यापारी किंवा व्यसायी या पिकाकडे दुर्लक्ष करत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे तोडणी पासून तर विक्रीला तयार करण्यापर्यंत खर्च अधिक लागतो आणि त्यानुसार बाजारात पडक्या दरात विक्री करावी लागते.दुर्लक्षित पणामुळे कोणताही व्यक्ति चिंचीचे झाडे स्वत:हून जगवण्यास तयार नाही. चिंचीचे नैसर्गिक रित्या जगले ते जगले अशी स्थिती निर्माण झाली आहे. उत्पन्न देणाऱ्या चिंचीच्या झाडाकडे अशा प्रकारचे दुर्लक्ष करणे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.चिंचीच्या एका झाडापासून ५ ते १० हजाराचे उत्पन्न मिळते. तरी देखेली चिंचीच्या पिकाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. वास्तविक पाहता फळाला तोडण्याकरीता झाडावर कोणीही चढण्यास तयार होत नाही. त्याच बरोबर फळाला तोडल्यानंतर टरफल काढणे फोडून बिया काढणे हे कामे परवडण्यासारखे नसल्याने याकडे स्थानिक व्यापारी किंवा व्यवसाय करणारे दुर्ल िकरत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या दोन दशकापासून ग्रामीण भागात असलेले चिंचीचे उत्पन्न कवडीमोलात विक्री केले जातात. तर चालु दशकात चिंचीचे पिक घेण्याकरीता कोणतेही व्यापारी ईच्छुक दिसून येत नाही.शासनाने नुकसानभरपाई द्यावीशेतात विविध प्रकारचे पिक घेतले जातात. नैसर्गिक अपदेतुन नुकसान झाली तर त्याची पाहणी करुन पंचनामा तयार केला जातो. व नुकसान भरपाई आखली जाते. आंबे, चिंच हे सुद्धा किमती व गरजेचे फळ असल्याने नैसर्गिक आपदामध्ये याची गणना करुन अशा मालकाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संबंधित नागरिकांनी केली आहे. याकडे स्थानिक नेतेमंडळी व जनप्रतिनिधी यांनी शासना समक्ष पाठपुरावा करावा अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.