शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

चिंचेचे फळ होतेय कवडीमोल

By admin | Updated: March 22, 2015 00:48 IST

दक्षिण भारतीयांचे लोेकप्रिय आणि अत्यंत आवडीचे समजले जाणारे चिंचेचे पीक अल्प प्रमाणात मिळत असले तरी नाहिसे होण्याच्या मार्गावर आहेत.

काचेवानी : दक्षिण भारतीयांचे लोेकप्रिय आणि अत्यंत आवडीचे समजले जाणारे चिंचेचे पीक अल्प प्रमाणात मिळत असले तरी नाहिसे होण्याच्या मार्गावर आहेत. एकेकाळी चिंचीचे झाड ज्यांच्या घरी आहे त्याला सर्व संपन्न असणारा कुटुंब समजत असत मात्र आता चिंचीचे झाडे आणि कवडीमोलाचे झाले असून नाहिसे होत आहे आहेत.वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यात चिंचीच्या पिकाला आवड नसली तरी दक्षिण भारतीयांच्या लगत असणारे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आजही चिंच लोकप्रिय आहे. चिंचीचे फळ प्रत्येक दिवशी जेवणात विविध प्रकारच्या स्वरुपात व्यंजन म्हणून उपयोगात आणतात. त्यामुळे या पिकाची मागणी दक्षिण भारतीय राज्यात भरपूर प्रमाणात होत असते.महाराष्ट्र राज्यातसुद्धा पूर्वीपेक्षा वर्तमानमध्ये चिंचीच्या फळाला महत्व येवू लागले आहे. चटणी चाटमसाला, पाणिपुरी सारख्या आहारात याचा उपयोग वाढत आहे, असे असले तरी आजच्या घडीला स्थानिक व्यापारी किंवा व्यसायी या पिकाकडे दुर्लक्ष करत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे तोडणी पासून तर विक्रीला तयार करण्यापर्यंत खर्च अधिक लागतो आणि त्यानुसार बाजारात पडक्या दरात विक्री करावी लागते.दुर्लक्षित पणामुळे कोणताही व्यक्ति चिंचीचे झाडे स्वत:हून जगवण्यास तयार नाही. चिंचीचे नैसर्गिक रित्या जगले ते जगले अशी स्थिती निर्माण झाली आहे. उत्पन्न देणाऱ्या चिंचीच्या झाडाकडे अशा प्रकारचे दुर्लक्ष करणे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.चिंचीच्या एका झाडापासून ५ ते १० हजाराचे उत्पन्न मिळते. तरी देखेली चिंचीच्या पिकाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. वास्तविक पाहता फळाला तोडण्याकरीता झाडावर कोणीही चढण्यास तयार होत नाही. त्याच बरोबर फळाला तोडल्यानंतर टरफल काढणे फोडून बिया काढणे हे कामे परवडण्यासारखे नसल्याने याकडे स्थानिक व्यापारी किंवा व्यवसाय करणारे दुर्ल िकरत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या दोन दशकापासून ग्रामीण भागात असलेले चिंचीचे उत्पन्न कवडीमोलात विक्री केले जातात. तर चालु दशकात चिंचीचे पिक घेण्याकरीता कोणतेही व्यापारी ईच्छुक दिसून येत नाही.शासनाने नुकसानभरपाई द्यावीशेतात विविध प्रकारचे पिक घेतले जातात. नैसर्गिक अपदेतुन नुकसान झाली तर त्याची पाहणी करुन पंचनामा तयार केला जातो. व नुकसान भरपाई आखली जाते. आंबे, चिंच हे सुद्धा किमती व गरजेचे फळ असल्याने नैसर्गिक आपदामध्ये याची गणना करुन अशा मालकाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संबंधित नागरिकांनी केली आहे. याकडे स्थानिक नेतेमंडळी व जनप्रतिनिधी यांनी शासना समक्ष पाठपुरावा करावा अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.