शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

हक्काच्या आशियानासाठी पाच हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 21:42 IST

सर्वांच्या स्वप्नातील हक्काच्या घरकुलाचे साकारण्यासाठी गृहनिर्माण आणि नागरि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाकडून पतप्रधान शहरी आवास योजना राबविली जात आहे. चार विविध घटकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत आपल्या हक्काच्या आशियानासाठी नगर परिषदेकडे शहरातील चार हजार ६६७ नागरिकांनी अर्ज केले आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान शहरी आवास योजना : चार घटकांतून होणार घरांची निर्मिती

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सर्वांच्या स्वप्नातील हक्काच्या घरकुलाचे साकारण्यासाठी गृहनिर्माण आणि नागरि दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाकडून पतप्रधान शहरी आवास योजना राबविली जात आहे. चार विविध घटकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत आपल्या हक्काच्या आशियानासाठी नगर परिषदेकडे शहरातील चार हजार ६६७ नागरिकांनी अर्ज केले आहे.आपले हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी कित्येक जण आपल्या पोटाला चिमटा देऊन पै पै जोडतात. जोडलेला पैसा कमी पडल्यास उधार उसणवारी किंवा बँकेक डून कर्ज घेऊन छोट्याशा काही होईना घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. यात कित्येकांची स्वप्नपुर्ती होते तर काहींना भाडयाच्या घरात तर त्यापेक्षा हलाखीची परिस्थिती असलेल्यांना झोपडपट्टीतच जीवन जगावे लागते. मात्र प्रत्येकाकडे त्यांच्या हक्काचे घर असावे हा हेतू बाळगून गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मुलन मंत्रालयाच्यावतीने पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. ग्रामीण व शहरी अशा दोन भागांत राबविण्यात येत असलेल्या या योजनेला देशात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. २०२२ पर्यंत प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे घर देण्याचा शासनाचे उद्दिष्टय आहे. सर्व घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा. यासाठी ही योजना चार टप्प्यात राबविली जात आहे. शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेत ही योजना पंतप्रधान आवास योजना (शहरी) या नावाने राबविली जात आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात ही योजना राबविली जात असल्याने यासाठी नगर परिषदेकडे आतापर्यंत ४ हजार ६६७ अर्ज आले आहेत. यावर नगर परिषदेकडून कारवाई सुरू आहे.त्यामुळे अर्ज करणाऱ्या नागरिकांचे हक्काच्या घरकुलाचे स्वप्न साकारण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यात आहे.नगर परिषदेक डून प्रक्रिया सुरूचार घटकांतून राबविण्यात येत असलेल्या या योजनेंतर्गत नगर परिषदेला चार हजार ६६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील पात्र अर्जांची छाननी सुरू आहे. याशिवाय नगर परिषदेकडून यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू आहे. या योजनेचे शहरात क्रियान्वयन झाल्यास शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांना फायदा मिळणार.याशिवाय कमकुवत घटकातील नागरिकांनाही त्यांच्या हक्काची घरे मिळणार आहे.