शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 21:57 IST

दिल्ली येथील जतंरमंतरवर ९ आॅगस्टला काही विकृत मानसिकतेच्या कार्यकर्त्यांनी संविधानाच्या प्रती जाळल्या. तसेच संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देसंविधान सन्मान बचाव कृती समिती : १ सप्टेंबरला तहसील कार्यालयवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : दिल्ली येथील जतंरमंतरवर ९ आॅगस्टला काही विकृत मानसिकतेच्या कार्यकर्त्यांनी संविधानाच्या प्रती जाळल्या. तसेच संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी संविधान सन्मान बचाव कृती समितीने केली आहे.या मागण्यासाठी १ सप्टेंबरला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विविध संघटनांनी एकत्र येवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा संकल्प केला आहे. दरम्यान संविधानाच्या प्रती जाळून संविधानाचा अवमान करणाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवराम कुंभरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. त्यानंतर यश अध्यापक विद्यालय अर्जुनी मोरगाव येथे तालुक्यातील विविध समाज, राजकीय संघटनेच्या पदाधिकाºयांची बैठक पार पडली. या बैठकीत १ सप्टेबरला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीला सोनदास गणवीर, प्रा.प्रदीप भानसे, डॉ. भारत लाडे, संभाजी ब्रिगेडचे उद्धवराव मेहंदळे, ओबीसी संघटनेचे मनोहर शहारे, प्रा. भगवंत फुलकरवार, व्यंकट खोब्रागडे, आदिवासी संघटनेचे लक्ष्मीकांत मडावी, मधुकर कुंभरे, शिला उईके, यशवंत सोनटक्के, नाना शहारे, भोजराम रहिले, रतीराम राणे, अजय अंबादे, आर.के.जांभुळकर उपस्थित होते.