शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शेतकरी होणार समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:12 IST

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागातर्फे तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन विभागातील नवीन कालवे व कालवे दुरुस्तीकरिता ५ कोटी ८४ लाख मंजूर झाले आहेत. सदर कामांमुळे शेतकऱ्यांना सिंचन विषयक भेट शासनाने दिलेली आहे. त्यातून शेतकरी समृद्ध होणार आहेत.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : जलसंपदा विभागातर्फे ५.८४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागातर्फे तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन विभागातील नवीन कालवे व कालवे दुरुस्तीकरिता ५ कोटी ८४ लाख मंजूर झाले आहेत. सदर कामांमुळे शेतकऱ्यांना सिंचन विषयक भेट शासनाने दिलेली आहे. त्यातून शेतकरी समृद्ध होणार आहेत.यावर्षी अल्प पावसामुळे जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. शेतकऱ्यांना रब्बी पीक लावण्यास शासनाने मनाई केल्यामुळे आ. विजय रहांगडाले यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाण्यासाठी जुने कालवे दुरुस्ती तसेच कालव्यांची लांबी वाढविण्याची मागणी केली होती. त्यावर शासनाने मंजुरी देत ५ कोटी ८४ लाख रूपये मंजूर केलेले आहे.यामध्ये चिरेखनी लघू कालवा बांधकामाकरिता ३५ लाख, कवलेवाडा वितरिकेच्या २ उजवा लघू कालव्यांच्या बांधकामाकरिता २५ लाख, मुख्य कालवा व त्यावरील लघू कालव्याची तसेच तिरोडा वितरिका व त्यावरील लघूकालव्याच्या दुरुस्तीकरिता ४५ लाख, कवलेवाडा वितरिकेच्या ४ (डावा) लघू कालव्यांच्या बांधकामाकरिता १.१७ कोटी, मरारटोला-कवलेवाडा रस्त्यावरील व कवलेवाडा वितरिकेवरील लहान पुलाचे बांधकाम १० लाख, कवलेवाडा वितरिका व त्यातील लघू कालव्याची दुरुस्तीची कामे १५ लाख, खैरबंदा उर्ध्वनलिकेवर माती भरावयाच्या कामाकरिता २५ लाख, धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ च्या कळप्रांगणाच्या बांधकामासाठी १.८० कोटी, धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ च्या बॅरेज मीटर रुमच्या बांधकामाकरिता ७० लाख, सालेबर्डी पुच्छ कालव्याच्या बांधकामाकरिता ३५ लाख, सालेबर्डी २ (उजवा) तिरोडा वितरिका व ११ (डावा) मुख्य कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाकरिता १५ लाख, मुख्य कालव्यावरील मुंडीपार गावाजवळ दोन पुलांच्या दुरुस्तीच्या कामाकरिता ५ लाख, मुख्य कालव्याच्या ४ उजव्या कालव्यांवरील उपलघू कालव्यांचे उर्वरित बांधकामाकरिता ७ लाख रूपये आदी बांधकामांचा समावेश आहे.या सर्व बांधकामाचे भूमिपूजन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते माजी आ. वैद्य यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. या वेळी कृउबास सभापती डॉ.ंिचंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, कार्यकारी अभियंता पृथ्वी फालके, सहायक अभियंता निखिल अहिरवार, उपअभियंता पंकज गेडाम, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, पं.स. सदस्य डॉ. बी.एस. रहांगडाले, पवन पटले, कृउबास संचालक घनशाम पटले, पिंटू रहांगडाले, सरपंच किरण पारधी, गुलाब कटरे, वासुदेव हरिणखेडे, वनिता नागपुरे, प्रकाश भोंगाडे, विनोद लिल्हारे, सुनील अटराहे, योगशिला पारधी, अनिल मरस्कोल्हे, मंगला खेवले, स्वप्नील बन्सोड, जयसिंग उपासे व मोठ्या संख्येने गावकरी व संबंधित यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते.