शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:32 IST

अर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास जिल्हा मध्यवर्ती बँक टाळाटाळ करीत आहे. वसुलीचे कारणे सांगून शेतकऱ्यांना पीक कर्जापासून ...

अर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास जिल्हा मध्यवर्ती बँक टाळाटाळ करीत आहे. वसुलीचे कारणे सांगून शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान सेंट्रल बँकेमार्फत होत आहे. गरजू शेतकऱ्यांना पीक कर्ज न मिळाल्यास उपोषणाचा इशारा स्थानिक को-ऑपरेटिव्ह बँकेचे शाखा व्यवस्थापक टेकचंद परशुरामकर यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत नवीन सभासद नोंदणी करण्यात आली. जुने सभासद मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसांना सभासदत्व देण्यात आले. या सभासदांना नियमाप्रमाणे बँकांनी पीक कर्ज द्यायला हवे मात्र विविध कारणे सांगून शेतकऱ्यांना पिक कर्ज दिले जात नाही.ज्या सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्या शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पीक कर्ज थकीत असल्याचे कारण सांगून नियमित शेतकऱ्यांना डावलले जात आहे. कर्ज वसुलीमध्ये जिल्ह्यातील तालुके मागे आहेत. अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांचा यात काय दोष आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्याची वसुली ८० टक्क्यांच्यावर असताना पीक कर्ज न मिळणे ही शोकांतिका आहे. मागील वर्षीच्या खरिपाचा बोनस आणि यावर्षीच्या रब्बी हंगामातील धान विक्रीचे चुकारे शासनाने दिले नाहीत. त्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. शेतकऱ्यांनी व्यापारी, सावकारांकडून उसनवार करून लागवड केली. रोवणी, खत, किटनाशक औषध, मजुरी आदी खर्च शेतकऱ्यांनी करायचा कुठून? याचा विचार करून जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने नवीन सभासद, कर्जमाफी लाभार्थी सभासद आणि वारसान सभासदांना त्वरित कर्ज पुरवठा करावा अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी बँकेचे संचालक भोजराम रहिले यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक ललित बाळबुद्धे,नाना शहारे, तुलाराम लांजेवार,मधुकर पर्वते, सभासद रमेश झोडे, किशोर शहारे, अरुणा मस्के, केशव खोब्रागडे, नीलकंठ शाहारे उपस्थित होते.

......

वरिष्ठांशी चर्चेनंतर निर्णय

शेतकऱ्यांनी निवेदन दिले. या निवेदनाबाबत वरिष्ठांशी चर्चा करू. मुख्यालयाचे आदेश मिळाल्यानंतर नवीन सभासदांना कर्ज वाटपाविषयी कळविण्यात येईल. या प्रक्रियेला दहा दिवसांचा अवधी लागू शकतो अशी माहिती बँकेचे व्यवस्थापक परशुरामकर यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिली.

180821\08041629-img-20210818-wa0004.jpg

बँक व्यवस्थापकांना निवेदन देतांना शेतकरी