शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 8:55 PM

शेतात लावलेल्या तुरीच्या झाडांचे हरिण व रानडुकरांनी शेतात धुमाकुळ घालून फस्त केल्या. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.

ठळक मुद्देआर्थिक मदतीची मागणी : रानडुकरांचा बंदोबस्त करा

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी (डाकराम) : शेतात लावलेल्या तुरीच्या झाडांचे हरिण व रानडुकरांनी शेतात धुमाकुळ घालून फस्त केल्या. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.तिरोडा तालुक्यातील आलेझरी-बालापूर येथील प्रगतीशील शेतकरी खेमराज बघेले, खुमेश बघेले, संदीप बघेले, नितीन बघेले व रमेश बघेले यांनी आपल्या १५ ते १८ एकर शेतामध्ये तुर पिकाची लागवड केली होती. तुरीची झाडे खूप उंच असून एका-एका झाडाला जवळपास ४ ते ५ किलो तुरीचे उत्पादन निघेल,ऐवढ्या शेंगा झाडांना लागल्या होत्या. मात्र या परिसराला जंगल लागून असल्याने शेत वन्यप्राण्यांचा नेहमी वावर असतो. रानडुकरे व हरिणांच्या कळपांनी या तुरीच्या शेंगा झाडाला मोडून खाऊन फस्त करून टाकल्या. १५ ते १८ एकरामध्ये कमीत-कमी तुरीचे उत्पादन २० ते २५ क्विंटल होणार होते. पण आता एक क्विंटलसुध्दा होणार नाही. सहा हजार रुपये क्विंटल तुरीचा दर आहे. तर १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाला याची माहिती देण्यात आली आहे. मात्र याकडे वनविभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रगतीशील शेतकरी बघेले यांनी केला आहे. शासनाने कमीत कमी २ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खुमेश बघेले यांनी केली आहे.