शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

उद्योजक तुपाशी शेतकरी मात्र उपाशी

By admin | Updated: October 17, 2015 02:24 IST

राज्य सरकारने शुक्रवारी दुष्काळग्रस्त गावांची घोषणा केली. त्या गावांना शासकीय मदत दिली जाणार आहे.

गोंदिया : राज्य सरकारने शुक्रवारी दुष्काळग्रस्त गावांची घोषणा केली. त्या गावांना शासकीय मदत दिली जाणार आहे. मात्र त्यात गोंदिया जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.राज्य सरकारने यावर्षी सुरूवातीला पैसेवारी ६५ पैसेपेक्षा कमी असणाऱ्या गावांना दुष्काळसदृश संबोधण्याचा निकष लावला होता. त्यात जिल्ह्यातील काही गावे बसलीही होती. मात्र नंतर पुन्हा ५० पैशांचा निकष लावून नजरअंदाज पैसेवारी काढण्यात सांगितले. त्यात मात्र जिल्ह्यातील एकही गाव बसले नाही. एकीकडे यावर्षी वार्षिक सरासरीच्या ७५ टक्केही पाऊस झालेला नाही. त्यात ढगाळ वातावरणामुळे यावर्षी कीडींचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न होण्याची शक्यता कमी आहे. त्यातच धानाच्या हमीभावात अवघी ५० रुपये भाववाढ दिली असून खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतही आदेश काढलेला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)मुख्यमंत्री आज येणार?राईस मिलर्स असोसिएशनच्या वतीने गोंदियात आयोजित तांदूळ व दाळ मिलिंगवरील साहित्याच्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी ११ वाजता गोंदियात येत आहेत. यावेळी ते राईस मिलर्सकरिता सवलतीच्या दरात वीज देण्यासोबत उद्योजकांसाठी काही घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र त्यांचा अधिकृत दौरा सायंकाळपर्यंत आला नव्हता.