शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

शेतकरी दिंडीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 21:36 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी दिंडी खाडीपार येथील विठ्ठल रुखमाई मंदिरातून सुरुवात करण्यात आली. सदर दिंडी माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : शेतकऱ्यांची नव्हे कार्पोरेटची सरकार

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : राष्ट्रवादी काँग्रेसची शेतकरी दिंडी खाडीपार येथील विठ्ठल रुखमाई मंदिरातून सुरुवात करण्यात आली. सदर दिंडी माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे, डॉ. अविनाश काशिवार, नरेश माहेश्वरी, दिलीप बन्सोड, रमेश चुऱ्हे, गजानन परशुरामकर, नरेश भेंडारकर, सेवकराम रहांगडाले, माधव हटवार, निरज मेश्राम, रहांगडाले, एफ.टी. शहा, बाबोडे, दादोजी परशुरामकर, सुधाकर पंधरे, अग्रवाल, आनंद परशुरामकर, दामोदर बोपचे, परिसरातील सरपंच व उपसरपंच दिंडी अभियानात सहभागी झाले होते.शेतकरी दिंडी अभियानाची सुरुवात होण्यापूर्वी प्रदेश प्रतिनिधी किसान सभा अध्यक्ष मनोहर चंद्रिकापूरे यांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक केली जात असून शासनाने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकºयांना मिळाला नसल्याचे सांगत सर्व कर्ज माफ करण्याचे मागणी केली. सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना उत्पादक खर्चाचा दिडपट भाव देणे, ३०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बोनस जाहीर करणे गरजेचे आहे, परंतु शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही सरकार शेतकऱ्यांची नाही कार्पोरेट लोकांची असल्याचे ते म्हणाले.यावेळी माजी आ. राजेंद्र जैन यांनी सरकाच्यजा कानपिचक्या घेतल्या. ते म्हणाले, शरदचंद्र पवार यांनी शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ केले होते. परंतु या परिसरातील मंत्री असून सुद्धा सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी परिसरातील शेतकºयांचा दुष्काळ घोषित करण्यात आला नाही. तिरोडा, गोरेगाव, गोंदिया तहसीलचा सर्व शेतकऱ्यांचा मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला. त्यामुळे येणाºया ३० डिसेंबरला जेलभरो आंदोलन खा. प्रफुल्ल पटले यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी अधिक संख्येत भाग घेण्याचे आवाहन केले.शेतकरी दिंडी अभियान २५ ते २९ डिसेंबर २०१७ पर्यंत पांढरी, डव्वा, सौंदड, चिखली, शेंडा अशा प्रकारे जिल्हा परिषद क्षेत्रातील गावामध्ये दिंडी काढून सर्व शेतकरी जनतेला शासन विषयी जनजागृती करण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका सडक अर्जुनी अवलंबविण्यात आले आहे.संपूर्ण सडक-अर्जुनी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी मागणी या दिंडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.