शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

शेतीला विद्युत पुरवठा करण्यास कमालीचा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:29 IST

बोंडगावदेवी : वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोणामुळे बाक्टी-चान्ना येथील ५ शेतकऱ्यांच्या विहिरींना वीजपुरवठा करण्यास कमालीचा विलंब होत असल्याची ओरड ...

बोंडगावदेवी : वीज वितरण कंपनीच्या आडमुठ्या धोणामुळे बाक्टी-चान्ना येथील ५ शेतकऱ्यांच्या विहिरींना वीजपुरवठा करण्यास कमालीचा विलंब होत असल्याची ओरड आहे. परिणामी या शेतकऱ्यांना पीक घेणे अशक्य झाले आहे.

बाक्टी येथील एकनाथ शहारे या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमान योजनेंतर्गत शेतात बोअरवेलसह विहीर खोदण्यात आली. त्यांच्याच शेतशिवाराजवळील अन्य चार शेतकऱ्यांनी शेतात विहीर खोदली आहे. स्वत:च्या शेतात पाण्याची सोय झाल्याने बारमाही पीक घेण्याची संधी त्या शेतकऱ्यांना चालून आली. विहिरीच्या पाण्यातून जलसिंचन होण्यासाठी वीजपुरवठा व्हावा या हेतूने त्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह वीज वितरण कंपनीकडे अर्स सादर केला. मागील वर्षी २५ फेब्रुवारी २०२० रोजी डिमांड पोटी पाच हजार ८०६ रुपयांचा भरणा सुद्धा केला.

याला आता तब्बल एक वर्षांचा कालावधी होऊन सुद्धा आजपावेतो त्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी वीज वितरण कंपनीने सौजन्य दाखविले नाही. वीजपुरवठा होऊ न शकल्याने त्या शेतकऱ्यांना शेती उत्पादनापासून वंचित रहावे लागत आहे. कुंभकर्णी झोपी गेलेल्या वीज वितरण कंपनीला जाग केव्हा येईल हे कळायला मार्गच दिसत नाही.