शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

निकोप वातावरणात परीक्षा व्हाव्यात

By admin | Updated: February 25, 2016 01:38 IST

परीक्षा केंद्रावर भेट देणाऱ्या भरारी पथकांना सन्मानाची वागणूक दिली जावी. काळजीपूर्वक परीक्षेचे संचालन करा, अडचणी येणार नाहीत.

शिक्षकांना मार्गदर्शन : श्रीराम चव्हाण यांचे प्रतिपादनमोहाडी : परीक्षा केंद्रावर भेट देणाऱ्या भरारी पथकांना सन्मानाची वागणूक दिली जावी. काळजीपूर्वक परीक्षेचे संचालन करा, अडचणी येणार नाहीत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. जिल्ह्यात एकही उपद्रवी परीक्षा केंद्र नाही. तरीही कोणत्याही भानगडीविना व निकोप वातावरणात परीक्षा घ्या, असे प्रतिपादन नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे सहाय्यक सचिव श्रीराम चव्हाण यांनी केले.दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे. परीक्षेचे संचालन करताना कोणत्या बाबी प्रकर्षाने लक्षात घ्याव्या. यासाठी परीक्षा केंद्रसंचालक व अतिरिक्त परीक्षा केंद्र संचालकांची सभा लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे घेण्यात आली. सभेला मार्गदर्शक म्हणून म.रा. माध्यमिक व उच्च माध्मिक नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे सहाय्यक सचिव श्रीराम चव्हाण, प्राचार्य यांची उपस्थिती होती. विभागात दहावीचे ६६७ परीक्षा केंद्र आहेत. त्यापैकी भंडारा जिल्ह्यात ८७ परीक्षा केंद्र आहेत. ८७ परीक्षा केंद्रावर २२ हजार ३४० विद्यार्थी परीक्षेला बसली आहेत. भंडारा जिल्ह्यात केवळ १७ नंबरचे फॉर्म भरलेले परीक्षार्थी ५९ आहेत. नऊ कस्टडीतून दहावीच्या परीक्षेचे पेपर वितरित केले जाणार आहेत. जिल्ह्यातील चार शाळेचे सीसीटीव्हीच्या देखरेखीत परीक्षा घेतली जाणार आहे. या चारही शाळांकडून मंडळ माहिती घेणार आहे. शाळांमध्ये अता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.पेपरचे पॉकीट फोडण्याचा फक्त मान अतिरिक्त केंद्रसंचालक, केंद्र संचालक यांनाच दिला गेला आहे. धोका टाळण्यासाठी विषय, दिनांक, वेळ बघूनच पेपरचे पॉकीट फोडले जावे. प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांच्या हातात पडतील याची खबरदारी घ्या. परीक्षा संचालनाबाबत स्वत:चे सुक्ष्म नियोजन परीक्षा संचालकांनी करावे. आता केंद्र संचालकांना परीक्षेचे मानधन त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहेत. पुढच्या वर्षीपासून मानधनात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहितीही देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)