शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

तब्बल सहा महिने होऊनही शासन निधी नाही

By admin | Updated: March 25, 2015 01:13 IST

सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे उध्दवस्त झाली. त्या बेघर व्यक्तीना शासन स्तरावर मिळणारा निधी मिळाला नाही.

आमगाव : सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे उध्दवस्त झाली. त्या बेघर व्यक्तीना शासन स्तरावर मिळणारा निधी मिळाला नाही. निधी मिळावा या करिता अनेक तहसीलमध्ये येरझारा घालताना मात्र त्याच्या पदरी यश मिळाले नाही. त्यामुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यावर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.तहसीलमध्ये अतिवृष्टीचा आढावा प्रथम तलाठी यांच्याकडून घेतला जातो. नंतर सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य यांच्या सबंधीत अभियंताकडून किती अंदाजे नुकसान झाले याचे गणित काढले जाते. मात्र हे सर्व करून किती नुकसान भरपाई द्यावी हे शासनाकडून ठरलेले असल्यामुळे समाधान कारक नुकसान भरपाई मिळत नाही. बनगाव येथील एका अल्पसंख्याक व्यक्तीचा घर पडल्यानंतर त्याचा पंचनामा तलाठ्यानी केला. त्यात २० हजार रुपये नुकसानीची नोंद घेतली. त्यानंतर बांधकाम विभागाकडून अंदाजे किती नुकसान झाल्याची नोंद झाली. मात्र प्रत्यक्षात २० हजार रुपयाचे नुकसान होऊन फक्त २ हजार रुपये मिळणार असे लिपीकाकडून लाभार्थ्यांना सांगितले जातो. जर निधी किती द्याचा असे ठरले तर तलाठी किंवा अभियंत्याकडून नोंद घेण्याची गरज नाही किंवा लाभार्थ्याला सहा महिने नुकसान भरपाई करिता वाट बघण्याची आवश्यकता नाही. कार्यालयातील लिपीक हा काम करीत नाही. वेळकाढूपणा करतो. त्याच्यावर प्रथम कारवाही देयके गरजेचे आहे. तहसीलदार मात्र मौन बाळगुन आहेत. (तालुका प्रतिनिधी)