शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

छत्रपतींच्या आदर्शांना आत्मसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 21:30 IST

गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याची स्थापना एक आदर्श विचारांची सुरूवात आहे. मात्र यासोबतच येथील जनतेने छत्रपतींचे ध्येय, आचार, विचार व आदर्श आत्मसात करून....

ठळक मुद्देपरिणय फुके : ग्राम बिरसी येथे छत्रपतींच्या पुतळ््याचे अनावरण लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याची स्थापना एक आदर्श विचारांची सुरूवात आहे. मात्र यासोबतच येथील जनतेने छत्रपतींचे ध्येय, आचार, विचार व आदर्श आत्मसात करून शिवरायांच्या संस्कृतीचा जागर करावा असे प्रतिपादन आमदार परिणय फुके यांनी केले.तालुक्यातील ग्राम बिरसी येथे कुणबी समाजाच्यावतीने स्थापीत करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धेश्वर चव्हाण, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तूरकर, कुणबी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र भोतमांगे, कृष्णा ढाले, अखिल कुणबी महासंघाचे अध्यक्ष राजा तिजारे, रामकृष्ण गुबरे पाटील, गज्जू फुं डे, विमानतळ निदेशक सचीन खंगार, संदीप पिंपळापुरे उपस्थित होते.पुढे बोलताना फुके यांनी, बिरसी येथील अनेक समस्यांना घेऊन लवकरच जिल्हाधिकाºयांशी बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. तर अग्रवाल यांनी, तत्कालीन सरकारने बिरसी विमानतळ प्राधीकरणसाठी जागा अधिगृहीत केली होत त्याचा बाजार भाव तय करून भरपाई देण्यात आली आहे. मात्र या रकमेला वर्तमान दराच्या आधारावर दुप्पट करण्यासाठी ते राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे सांगीतले.याप्रसंगी रजनी नागपूरे, टिकाराम भाजीपाले, तुकड्याबाबा खरकाटे, केशोराव तावाडे, सुरजलाल खोटेले, प्रकाश सेवतकर, रामप्रसादसिंह पंडेले, ज्ञानचंद जमईवार, उत्तमसिंह चव्हाण, भैयासिंह खोहरे, खन हरिणखेडे, डेलेंद्र हरिणखेडे, विनायक राखडे, महेश सहारे, धनिराम तावाडे, रमेश कोरे, संजय महारवाडे, नरेश चौधरी, भाऊलाल तरोणे, शशेंद्र भगत, डुडेश्वर भूते, कमल येरणे, परसराम हुमे, राधेश्याम गजभिये, तिरथ येटरे, बहादूरसिंह मुंडेले, मिरा तावाडे, नारायण वंजारी, फगूसिंह मुंडेले, रामप्रसादसिंह पंडेले व मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.