शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

पर्यावरण पूरक होळीचे दहन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST

क्षेत्र सहायक कार्यालयात आयोजित पर्यावरणपूरक होळी दहनप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच प्रतिमा बोरकर, वनसमितीचे अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे, क्षेत्र सहायक वासुदेव ...

क्षेत्र सहायक कार्यालयात आयोजित पर्यावरणपूरक होळी दहनप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच प्रतिमा बोरकर, वनसमितीचे अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे, क्षेत्र सहायक वासुदेव वेलतुरे, अमरचंद ठवरे, आनंद बोरकर, वनरक्षक धर्मराज कुंबडे, दिनेश मुनेश्वर, धनंजय कोकाटे, पीतांबर राऊत, सचिन कथले, सुखदेव राऊत, दिगंबर बडोले, सुरेश राऊत, मुनेश्वर नाकाडे, वामन बाळबुध्दे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यालयासमोरील प्रशस्त खुल्या जागेत पालापाचोळा व केरकचरा आदी टाकाऊ वस्तुंचा ढीग करण्यात आला. विधीवत पूजाअर्चा करण्यात आली व क्षेत्र सहायक वेलतुरे यांनी होलिकेचे दहन केले. याप्रसंगी वेलतुरे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगल कायम राहणे आवश्यक आहे. केरकचरा व पालापाचोळा जमा करुन त्याचे दहन केल्याने लाकडांची बचत होईल. वनाची संपत्ती अख्ख्या गावाची आहे तिचे जतन करणे सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. सरपंच बोरकर यांनी, वृक्षांची महत्ती सांगून जंगले कशी डौलदार राहतील यासाठी वन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजवावे असे सांगितले. संचालन दिनेश मुनेश्वर यांनी केले. आभार सुखदेव राऊत यांनी मानले.