शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

तलाठ्यांच्या संपामुळे महसूल कामे ठप्प

By admin | Updated: April 28, 2016 01:30 IST

महसुलाची सर्वाधिक कामे तलाठ्यांमार्फत केली जातात. शिवाय शेतकरी व विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांसाठी तलाठ्यांकडे जावे लागते.

बेमुदत संप : तलाठी साजे व महसूल मंडळाची पुनर्रचना करागोंदिया : महसुलाची सर्वाधिक कामे तलाठ्यांमार्फत केली जातात. शिवाय शेतकरी व विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांसाठी तलाठ्यांकडे जावे लागते. रेती घाटांवरून होणाऱ्या चोरीवर प्रतिबंध घालण्याचे कामही तलाठी व मंडळ अधिकारी तहसीलदारांच्या नेतृत्वात करतात. मात्र आता तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेल्याने सर्वच कामे रखडली असून नागरिक अल्पावधीतच त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघ घटक शाखा विदर्भ पटवारी संघ व विदर्भ मंडळ अधिकारी संघ यांच्या नेतृत्वात आपल्या विविध मागण्यांसाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी बेमुदत संप पुकारले आहे. मात्र या संपाचा परिणाम ग्रामीण भागात शेतकरी व विद्यार्थ्यांवर पडला आहे. आता आवश्यक प्रमाणपत्रांसाठी कुठे भटकावे, अशी समस्या त्यांच्यासमोर उभी ठाकली आहे. शिवाय रेतीघाटावरून रेतीची चोरी करणाऱ्यांवर कुणाचाही वचक राहिला नाही. अनेक रेतीघाटांवरून खुलेआम चोरी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये तलाठी साजांची व महसूल मंडळांची पुनर्रचना करण्यात यावी, मंडळ अधिकारी कार्यालयाचे भाडे देण्यात यावे, सातबारा संगणकीकरण व ई-फेरफारमधील अडचणी दूर करावे (सॉफ्टवेअर दुरूस्ती, सर्व्हरची स्पीड व नेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या दूर करावे), तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण द्यावे, अवैध गौण खनिज वसुली कामातून तलाठी संवर्गास वगळावे, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये बांधून देण्यात यावे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करावा, सरळ सेवेच्या २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवावे, तसेच अंशदायी निवृत्ती वेतन योजनेच्या समस्या सोडवाव्या आदी मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)आंदोलनाची रूपरेषा या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदर संघटनेने पूर्वीच आंदोलनाची रूपरेखा ठरविली होती. त्यानुसार ११ एप्रिल रोजी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामे केली व महसुलेतर कामे बंद ठेवली. यात संजय गांधी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, विविध विमा योजना, जात प्रमाणपत्र, जलसंधारण व एमआरईजीएस कामांचा समावेश आहे. १६ एप्रिल रोजी प्रत्येक तसंवर्गास वगळावे,हसील कार्यालयासमोर दुपारी सुट्टीत निदर्शने करण्यात आली. २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. २१ एप्रिलपासून संगणीकृत कामकाजावर बहिष्कार व डीएससी तहसीलदारांकडे जमा व यानंतर २६ एप्रिलपासून तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या निर्णयानुसार बेमुदत संपावर गेले आहेत.