शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बाघ नदीचे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्याचे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:11 IST

जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यास या भागातील शेतकरी अधिक संपन्न होतील. त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचनाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तालुक्यातील छिपिया येथे विविध कामांना सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्यास या भागातील शेतकरी अधिक संपन्न होतील. त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. रजेगाव काटी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचनाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. भविष्यात बाघ नदीवर डांर्गोलीजवळ ४०० कोटी रुपयांच्या निधीतून बॅरेज तयार करुन या भागातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्याचे आपले स्वप्न असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे सांगितले.तालुक्यातील छिपीया येथील २५ लाख रुपयांच्या निधीतून मंजूर रस्ता डांबरीकरण व सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, जि.प.सदस्य कुंदन कटारे, विजय लोणारे, ओमप्रकाश भक्तवर्ती, सत्यम बहेकार, हुकुम नागपूरे, टिकाराम भाजीपाले, महेंद्र गेडाम, शालू परतेती, चेतन बहेकार, अनिरुध्द तांडेकर उपस्थित होते. आ. अग्रवाल म्हणाले, बाघ प्रकल्पाच्या बॅरेजमुळे गोंदिया तालुक्यातील शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येईल. तसेच शेतकºयांना दोन्ही हंगामात पिके घेणे शक्य होईल.यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम होईल. परिसरातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली यावे यासाठी बाघ सिंचन प्रकल्पाच्या नहरांची दुरूस्ती व खोलीकरण करण्यात आले असून याची शेतकºयांना मदत होणार असल्याचे सांगितले. या वेळी विविध कामांचे भूमिपूजन आ.अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल