शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

डाॅ. आंबेडकरांनी विषमता नष्ट केली म्हणून माणसात आलो ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:29 IST

अर्जुनी मोरगाव : अनेक काळ आम्ही व आमच्या पूर्वजांनी विषमतेच्या गुलामगिरीत राहिलो, अन्याय, अत्याचार व छळ केला हे ...

अर्जुनी मोरगाव : अनेक काळ आम्ही व आमच्या पूर्वजांनी विषमतेच्या गुलामगिरीत राहिलो, अन्याय, अत्याचार व छळ केला हे सोसले. मग कुठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रज्ञासूर्य आमच्या जीवनात येऊन विषमता नष्ट करुन आम्हाला माणसात आणले. तेव्हाच आम्ही सन्मानाचे जीवन जगू लागलो, असे प्रतिपादन आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक व विचारवंत प्रा. मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले.

डाॅ. आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमस्थळी मंगला सुरेंद्र मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली अनिल दहीवले,उज्ज्वला कांबळे, प्रभाकर दहीकर, नितीन तागडे, शिशुपाल डोंगरे, उमेश बोरकर, बालक बोरकर, युवराज बोरकर, तिलोतमा खोब्रागडे, चंदू तागडे, निवेश बोरकर, कुंजीलाल रामटेके, सुरेश खोब्रागडे, गुणवंता बोरकर, वासुदेव तागडे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शासनाच्या नियमानुसार अंतर ठेऊन मास्क लावून वैचारिक संघर्ष सामाजिक व सांस्कृतिक मंच येरंडी-देवलगाव के.एस.चौकात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन व आभार मयुर खोब्रागडे यांनी केले. यशस्वीतेसाठी सम्यक बोरकर, सचिन कांबळे, मनमित कांबळे, हितेश बोरकर, रोहित कांबडे, करीम गेडाम, गौरव खोब्रागडे, सुहास बोरकर, वृषभ गेडाम, अक्षय तागडे यांनी सहकार्य केले.