शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

डाॅ. आंबेडकरांनी विषमता नष्ट केली म्हणून माणसात आलो ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:29 IST

अर्जुनी मोरगाव : अनेक काळ आम्ही व आमच्या पूर्वजांनी विषमतेच्या गुलामगिरीत राहिलो, अन्याय, अत्याचार व छळ केला हे ...

अर्जुनी मोरगाव : अनेक काळ आम्ही व आमच्या पूर्वजांनी विषमतेच्या गुलामगिरीत राहिलो, अन्याय, अत्याचार व छळ केला हे सोसले. मग कुठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रज्ञासूर्य आमच्या जीवनात येऊन विषमता नष्ट करुन आम्हाला माणसात आणले. तेव्हाच आम्ही सन्मानाचे जीवन जगू लागलो, असे प्रतिपादन आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक व विचारवंत प्रा. मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले.

डाॅ. आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमस्थळी मंगला सुरेंद्र मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली अनिल दहीवले,उज्ज्वला कांबळे, प्रभाकर दहीकर, नितीन तागडे, शिशुपाल डोंगरे, उमेश बोरकर, बालक बोरकर, युवराज बोरकर, तिलोतमा खोब्रागडे, चंदू तागडे, निवेश बोरकर, कुंजीलाल रामटेके, सुरेश खोब्रागडे, गुणवंता बोरकर, वासुदेव तागडे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शासनाच्या नियमानुसार अंतर ठेऊन मास्क लावून वैचारिक संघर्ष सामाजिक व सांस्कृतिक मंच येरंडी-देवलगाव के.एस.चौकात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन व आभार मयुर खोब्रागडे यांनी केले. यशस्वीतेसाठी सम्यक बोरकर, सचिन कांबळे, मनमित कांबळे, हितेश बोरकर, रोहित कांबडे, करीम गेडाम, गौरव खोब्रागडे, सुहास बोरकर, वृषभ गेडाम, अक्षय तागडे यांनी सहकार्य केले.