शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
4
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
5
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
6
प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
7
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
8
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
9
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
10
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
11
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
12
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
13
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
14
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
15
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
16
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
17
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
18
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
19
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा
20
Gold Price Impacts on buying: किंमती वाढल्या तरी सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत भारतीय; पण यावेळी झालाय परिणाम, जाणून घ्या

डाॅ. आंबेडकरांनी विषमता नष्ट केली म्हणून माणसात आलो ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:29 IST

अर्जुनी मोरगाव : अनेक काळ आम्ही व आमच्या पूर्वजांनी विषमतेच्या गुलामगिरीत राहिलो, अन्याय, अत्याचार व छळ केला हे ...

अर्जुनी मोरगाव : अनेक काळ आम्ही व आमच्या पूर्वजांनी विषमतेच्या गुलामगिरीत राहिलो, अन्याय, अत्याचार व छळ केला हे सोसले. मग कुठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे प्रज्ञासूर्य आमच्या जीवनात येऊन विषमता नष्ट करुन आम्हाला माणसात आणले. तेव्हाच आम्ही सन्मानाचे जीवन जगू लागलो, असे प्रतिपादन आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक व विचारवंत प्रा. मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले.

डाॅ. आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमस्थळी मंगला सुरेंद्र मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली अनिल दहीवले,उज्ज्वला कांबळे, प्रभाकर दहीकर, नितीन तागडे, शिशुपाल डोंगरे, उमेश बोरकर, बालक बोरकर, युवराज बोरकर, तिलोतमा खोब्रागडे, चंदू तागडे, निवेश बोरकर, कुंजीलाल रामटेके, सुरेश खोब्रागडे, गुणवंता बोरकर, वासुदेव तागडे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शासनाच्या नियमानुसार अंतर ठेऊन मास्क लावून वैचारिक संघर्ष सामाजिक व सांस्कृतिक मंच येरंडी-देवलगाव के.एस.चौकात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन व आभार मयुर खोब्रागडे यांनी केले. यशस्वीतेसाठी सम्यक बोरकर, सचिन कांबळे, मनमित कांबळे, हितेश बोरकर, रोहित कांबडे, करीम गेडाम, गौरव खोब्रागडे, सुहास बोरकर, वृषभ गेडाम, अक्षय तागडे यांनी सहकार्य केले.