शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

डाॅ. आंबेडकरांचे विचार मानवाला प्रेरणादायी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST

बोंडगावदेवी : समस्त मानवाला सन्मानाने जगता यावे, कोणीही आपल्या अधिकारापासून वंचित राहू नये, महिलांना वंचितांना समाजामध्ये मानसन्मान मिळावा यासाठी ...

बोंडगावदेवी : समस्त मानवाला सन्मानाने जगता यावे, कोणीही आपल्या अधिकारापासून वंचित राहू नये, महिलांना वंचितांना समाजामध्ये मानसन्मान मिळावा यासाठी अपार कष्ट करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवसंजीवनी दिली. त्यांचे विचार आजही मानवी समूहाला प्रेरणादायी ठरणारे असल्याचे प्रतिपादन चान्ना-बाक्टी येथील मिलिंद विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजन बोरकर यांनी केले.

मिलिंद विद्यालयात आयोजित डॉ. आंबेडकर जयंतीदिनी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. गिरीश बोरकर, जयेश भोवते, मिलिंद रामटेके, प्रा. तारक माटे, प्रा. मंगेश दोनोडे, लोकमत प्रतिनिधी अमरचंद ठवरे उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. प्राचार्य राजन बोरकर म्हणाले डॉ. आंबेडकर यांनी घटना लिहून देशातील विविध जाती-पंथांच्या लोकांना एकसंध ठेवले. अप्रतिम अशा संविधान निर्मितीमुळे आज लोकशाही प्रणाली कायम आहे. अखेरच्या क्षणापर्यंत पुस्तकप्रेमी असणारे डॉ. आंबेडकर यांनी देशातील शोषित, पीडित, बहुजन समाजाला मूलभूत अधिकार संपादित करून सन्मानाने जीवन जगण्याची संधी निर्माण करून दिली. जीवनात पराकोटीचे ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन करून आभार जयेश भोवते यांनी मानले.