शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अटल पेन्शन योजनेत जिल्हा राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:27 IST

या योजनेत वाशिम, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांनी सुध्दा शंभर टक्केपेक्षा अधिक उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २००५ नंतर ...

या योजनेत वाशिम, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांनी सुध्दा शंभर टक्केपेक्षा अधिक उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २००५ नंतर शासकीय सेवेतील तसेच कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कुठलीच पेंशन लागू नाही. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर जिवन कसे जाणार आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार अशी चिंता सतावित असते. सेवानिवृत्तीनंतर आपल्या गरजांसाठी कुणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये, आपला खर्च आपल्याला भागविता यावा यासाठी अनेकजण भविष्याची तरतूद करुन ठेवतात. अशाच कर्मचारी आणि नागरिकांसाठी केंद्र सरकारने अटल पेंशन योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत १८ ते ४० वयोगटातील नागरिकांना १ ते ५ हजार रुपये दर महिन्याला भरता येतात. वयाच्या ६० वर्षांनंतर संबंधिताना या पेंशन योजनेचा लाभ दिला जात असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक उदय खर्डेणविस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

.......

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पेन्शन

या पेन्शन योजनेंतर्गत दर महिन्याला पैस भरणाऱ्यांना ६० वर्षानंतर पेन्शन स्वरुपात लाभ दिला जातो. पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला पेन्शन लागू केली जाते. पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना सुध्दा १ लाख ७० हजार रुपये ते ८ लाख ५० हजार रुपयापर्यंत लाभ दिला जातो.