शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अटल पेन्शन योजनेत जिल्हा राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:27 IST

या योजनेत वाशिम, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांनी सुध्दा शंभर टक्केपेक्षा अधिक उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २००५ नंतर ...

या योजनेत वाशिम, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांनी सुध्दा शंभर टक्केपेक्षा अधिक उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २००५ नंतर शासकीय सेवेतील तसेच कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कुठलीच पेंशन लागू नाही. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर जिवन कसे जाणार आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार अशी चिंता सतावित असते. सेवानिवृत्तीनंतर आपल्या गरजांसाठी कुणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये, आपला खर्च आपल्याला भागविता यावा यासाठी अनेकजण भविष्याची तरतूद करुन ठेवतात. अशाच कर्मचारी आणि नागरिकांसाठी केंद्र सरकारने अटल पेंशन योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत १८ ते ४० वयोगटातील नागरिकांना १ ते ५ हजार रुपये दर महिन्याला भरता येतात. वयाच्या ६० वर्षांनंतर संबंधिताना या पेंशन योजनेचा लाभ दिला जात असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक उदय खर्डेणविस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

.......

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पेन्शन

या पेन्शन योजनेंतर्गत दर महिन्याला पैस भरणाऱ्यांना ६० वर्षानंतर पेन्शन स्वरुपात लाभ दिला जातो. पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला पेन्शन लागू केली जाते. पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना सुध्दा १ लाख ७० हजार रुपये ते ८ लाख ५० हजार रुपयापर्यंत लाभ दिला जातो.