शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

गंगाबाई रूग्णालयाला घाणीचा विळखा

By admin | Updated: August 18, 2016 00:18 IST

येथील बाई गंगाबाई रूग्णालयाला लागलेला घाणीचा विळखा काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे.

कचऱ्याचे ढिग दारात : नागरिकांचे आरोग्य धोक्यात गोंदिया : येथील बाई गंगाबाई रूग्णालयाला लागलेला घाणीचा विळखा काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे. प्रवेशव्दारापासूनच येथे घाण साचली असून अशाच वातावरणात येथील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांना वावरावे लागत आहे. हे रूग्णालयच आजारांचे ठिकाण उत्पादक बनले असून येथे वावरणाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. महिला व चिमुकल्यांसाठीची सोय येथील बाई गंगाबाई रूग्णालयात करण्यात आली आहे. आजघडीला रूग्णालयाचे मुख्य द्वार सिव्हील लाईन्स परिसरातून आहे. मात्र हे रूग्णालयाचे मुख्य द्वार आजारांचे मुख्य द्वार बनले आहे. त्याचे कारण असे की, प्रवेशद्वाराच्या अवतीभवती कचऱ्याचे ढिगार लागून आहेत. रूग्णालयातील कचरा व रूग्णालयात वावरणारे येथेच काचरा टाकून मोकळे होतात. परिणामी येथील कचऱ्याची समस्या काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे. रूग्णालयातील सफाईचे कंत्राट महावत यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून नियमीत सफाई केली जात असल्याचे दिसते. मात्र रूग्णालयातील कचरा ते रूग्णालयासमोर असलेल्या शासकीय क्वार्टसच्या मोकळ््या जागेत टाकतात. परिणामी येथे कचऱ्याची खाणच तयार झाली आहे. विशेष म्हणजे सध्या पावसाळा सुरू असून पावसामुळे ही घाण कुजून त्यातून दुर्गंध पसरत आहे. शिवाय रूग्णालयाच्या आतील नाल्याही सांडपाण्याने बरबटलेल्या आहेत. तर रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईकांकडूनही वापरण्यात आलेल्या पाण्याचे डबके रूग्णालयात दिसतात. यातून डासांचा प्रादुर्भाव होणार व त्यापासून आजार पसरणार यात शंका नाही. रूग्णालयात गर्भवती महिला व नवजात शिशु असतात. त्यांना अशा दुषीत वातावरणात श्वास घ्यावा लागत असल्याने त्यांचे आरोग्य किती सुरक्षीत आहे याची कल्पना करता येते. या सर्वाशी मात्र रूग्णालय प्रशासनाला काहीच घेणे-देणे नसल्याचेही म्हणता येईल. कारण घाणीच्या स्वच्छतेसाठी त्यांची काहीच धडपड दिसत नाही. (शहर प्रतिनिधी)