शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

तिरोड्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयाला घाणीचा विळखा

By admin | Updated: November 25, 2014 22:58 IST

देशात सर्वत्र स्वच्छ भारत अभियानांतर्गत शाळा व महाविद्यालयेच काय शासकीय कार्यालयसुद्धा या अभियानात सहभागी होत आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या हातात झाडू घेऊन

तिरोडा : देशात सर्वत्र स्वच्छ भारत अभियानांतर्गत शाळा व महाविद्यालयेच काय शासकीय कार्यालयसुद्धा या अभियानात सहभागी होत आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या हातात झाडू घेऊन आपले कार्यस्थळ स्वच्छ करीत असतानाच मात्र येथील स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालय यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की या कार्यालयात आजही घाण पसरली असून येथील कर्मचारी व येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना येथे श्वास घेण व वावरणे कठीण झाले आहे.दुय्यम निबंधक कार्यालय हे शहराच्या मध्यभागी असून पोलीस स्थानक व डाक कार्यालय हे जवळच आहे. तिरोडा तालुक्यातही स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद लाभला आहे. तर वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांन केलेल्या कार्याची प्रशंसा देखील केली जात आहे. मात्र दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ््यात ही बाब कशी आली नाही असा प्रश्न येथे उपस्थित होते. कारण, दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दाराच्या बाहेरील भागात दारुच्या बॉटल्स पडलेल्या असल्याचे दिसले. शिवाय कार्यालयातील मुत्रीघर व संडासही अत्यंत किळसवाण्या स्थितीत आहे. कित्येक दिवसांपासून त्यांची स्वच्छता करण्यात आले नसल्याचे येथी चित्र बघता स्पष्टपणे दिसून येते. या कार्यालयामध्ये रजिस्ट्रीसाठी सर्वसामान्य लोकांना सायंकाळपर्यंत ताटकळत रहावे लागते. एवढ्या गचाळ वातावरणात श्वास घेणे कठीण असताना मात्र नाक दाबून येथील अधिकारी व कर्मचारीच काय तर नागरिक वावतरतात कसे असा प्रश्न केला जात आहे. तरिपण जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहे.