शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

ठाणेगावात डायरियाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ

By admin | Updated: May 8, 2015 00:58 IST

जवळच्या ठाणेगावात डायरियाचा प्रकोप झाल्यानंतर गावात आरोग्य विभागाने शिबिर लावले.

सुकडी-डाकराम : जवळच्या ठाणेगावात डायरियाचा प्रकोप झाल्यानंतर गावात आरोग्य विभागाने शिबिर लावले. मात्र तिसऱ्या दिवशी पुन्हा ठाणेगावातील १६ लोकांना डायरियाची लक्षणे दिसल्याने सुकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. याशिवाय सुकडी, पिंडकेपार, डोंगरगांव आणि कोडेलोहारा येथील प्रत्येकी १-१ रुग्ण सुकडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल आहेत.ठाणेगाव येथील राजकुमार कापसे (५०), चित्रागंगा खोब्रागडे (४०), किसन पारधी (६५), नीता खोब्रागडे (३२), समृद्धी बावने (१६), शर्मिला खोब्रागडे (५२) आणि हितेश पटले (४२) यांना ६ मे च्या रात्री तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. सुकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रामकला पवनकर (५०), यशोदा पवनकर (५५), हुपराज लांजेवार (४५), अनिल शहारे (२७), अशोक सहारे (३६), कचरू मेश्राम (६५), कपील पटले (२०), राकेश खोब्रागडे (२१), तरूणेश खोब्रागडे (३६) आणि प्रविण खोब्रागडे (२१) यांना भरती करण्यात आले. याशिवाय कोडेलोहारा येथील अंजिरा इड़पाते (६५), सुकड़ी येथील नेहा बिसेन (६), डोंगरगांव (खडकी) येथील साहेबराव पटले (४८) आणि पिंड़केपार येथील उमेश्वरी टेहरे (२०) यांना ७ मे रोजी सुकड़ी के प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात भरर्ती करण्यात आले.जिला परिषद उपाध्यक्ष मदन यांनी सुकड़ी आणि ठाणेगाव येथील शिबिराला भेट दिली. त्यांच्यासोबत अतिरिक्त जिला आरोग्य अधिकारी अशोक गहलोत आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सी.आर. टेंभुर्णे उपस्थित होते.