शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

धापेवाड्याचे पाणी २०१९ पर्यंत मिळणार

By admin | Updated: February 15, 2017 01:52 IST

तिरोडा येथील धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा २ चे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार असून त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेल,

गोंदिया : तिरोडा येथील धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा २ चे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार असून त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेल, अशी माहिती खासदार नाना पटोले यांनी सोमवारी गोंदियात पत्रकारांना दिली. बालाघाट मार्गावरील त्यांच्या नवीन कार्यालयात आयोजित या पत्रपरिषदेत खा.पटोले यांनी धापेवाडा सिंचन प्रकल्प अनेक वर्षेपर्यंत रेंगाळण्यासाठी तत्कालीन सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. तत्कालीन सरकारने निधी दिला नाही म्हणून अदानीकडून निधी घेऊन प्रकल्पाचे काम मार्गी लावावे लागले, मात्र आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी आमचे सरकार प्रयत्नशिल आहे. प्रकल्पाच्या नियोजनानुसार सर्व तालुक्यांना नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांना २०१९ पर्यंत धापेवाडाचे पाणी मिळेल, अशी माहिती खा.पटोले यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीकडून यावर्षी खूप कमी निधी खर्च झाला त्याबद्दल छेडले असता खा.पटोले म्हणाले, आचारसंहितेसोबत अधिकारीही यासाठी जबाबदार आहेत. त्यांनी घेतलेल्या जनता दरबाराता १५०० तक्रारी मिळाल्याची माहिती यावेळी दिली. त्या तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)