शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

धापेवाड्याचे पाणी २०१९ पर्यंत मिळणार

By admin | Updated: February 15, 2017 01:52 IST

तिरोडा येथील धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा २ चे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार असून त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेल,

गोंदिया : तिरोडा येथील धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा २ चे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार असून त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेल, अशी माहिती खासदार नाना पटोले यांनी सोमवारी गोंदियात पत्रकारांना दिली. बालाघाट मार्गावरील त्यांच्या नवीन कार्यालयात आयोजित या पत्रपरिषदेत खा.पटोले यांनी धापेवाडा सिंचन प्रकल्प अनेक वर्षेपर्यंत रेंगाळण्यासाठी तत्कालीन सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. तत्कालीन सरकारने निधी दिला नाही म्हणून अदानीकडून निधी घेऊन प्रकल्पाचे काम मार्गी लावावे लागले, मात्र आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी आमचे सरकार प्रयत्नशिल आहे. प्रकल्पाच्या नियोजनानुसार सर्व तालुक्यांना नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांना २०१९ पर्यंत धापेवाडाचे पाणी मिळेल, अशी माहिती खा.पटोले यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीकडून यावर्षी खूप कमी निधी खर्च झाला त्याबद्दल छेडले असता खा.पटोले म्हणाले, आचारसंहितेसोबत अधिकारीही यासाठी जबाबदार आहेत. त्यांनी घेतलेल्या जनता दरबाराता १५०० तक्रारी मिळाल्याची माहिती यावेळी दिली. त्या तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)