शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

पतंगी तलावाचे खोलीकरण

By admin | Updated: May 26, 2017 00:40 IST

पतंगी तलावात गाळ साचल्याने पाण्याचा साठा कमी असतो तो गाळ काढून झाल्यावर पाण्याचा साठा वाढेल,

पाणीसाठा वाढेल : लोकसहभागातून गाळ काढण्याला सुरुवात लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : पतंगी तलावात गाळ साचल्याने पाण्याचा साठा कमी असतो तो गाळ काढून झाल्यावर पाण्याचा साठा वाढेल, जणावरांना पिण्याची सोय होईल. परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढेल तसेच हा गाळ शेतात टाकल्याने शेतीची सुपिकता वाढून पिके भरघोष घेता येतील, असे मत वडेगावच्य सरपंच तुमेश्वरी बघेले यांनी लोकसहभागातून तलावाचे खोलीकरण कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केले.या वेळी जिल्हा परिषद सदस्या सुनिता मडावी, पं.स. सदस्या निता रहांगडाले, नायब तहसीलदार आर.डी. पटले, ग्राम विकास अधिकारी व्ही.बी. सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य लिलाधर बिसेन, सुनील टेंभरे, चंदा शर्मा, ममता ठाकरे, पोलीस पाटील मुन्ना सोनवाने, विजय असाटी, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक बडगे, मारूती चावके, लोकेश मिश्रा, तलाठी नरेश उगवकर प्रामुख्याने उपस्थित होते. गाळ काढण्याच्या कामात जेसीबीने खोलीकरण व ट्रॅक्टरने शेतात नेवून टाकणे, १०० रुपये प्रत्येक ट्रॅक्टर व जेसीपी असे २०० रुपये फक्त प्रत्येक ट्रिपमागे लागणार आहेत. त्यामुळे माती टाकणाऱ्या शेतकऱ्यांची रिघ लागली आहे. हे सर्व काम शासनाकडून एकही रुपया न घेता लोकसहभागातून होत आहे. संचालन लोकेश मिश्रा यांनी केले. आभार सचिव व्ही.बी. सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमासाठी उपसरपंच सुधीर मेश्राम, ग्रा.पं. सदस्य राजेश कावळे, प्रतिष्ठित नागरिक व गावकऱ्यांनी सहकार्य केले.