शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 01:51 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेने पीक कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, त्यांना पीक कर्ज देण्यात यावे.

 गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेने पीक कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, त्यांना पीक कर्ज देण्यात यावे. पीक कर्ज देताना कोणत्याही अटी लादू नये, बँकाच्या कर्ज माफ करावे, अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी व गोरेगाव येथील वनहक्क अतिक्रमण धारकांना पट्टे द्यावे, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बांध व तलावाचे पाणी शेतकऱ्यांना द्यावे, पेन्शन योजना लागू करावी, खत पुरवठा करावा, वेळेत खत पुरवठा न करणाऱ्या मंडळावर कारवाई करावी, विद्युत पंपाची लाईन सुरळीत करावी, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा, विकलेल्या मालाची रक्कम ताबडतोब देण्यात यावी, नागझिरा लगत असलेल्या शेतीचे नुकसानीसाठी कुंपणाची सोय करावी, अशा विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रमोद गजभिये, वर्धा जिल्हाध्यक्ष गज्जू कुबडे, भंडाराचे जिल्हाध्यक्ष राजेश पाखमोडे, देवा धोटे, राजेश बोंबमारे, अजय लडी, प्रशांत कठाणे, अशोक सोयाम, प्रशांत मेश्राम, मन्नू भिमटे, राजेश तायवाडे, राजू अंबुले, देवा शिवणकर, प्रवेश मेश्राम, अरूण भांडारकर यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)