शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

केशोरी परिसरात रोहयोची कामे सुरु करण्याची मागणी

By admin | Updated: November 15, 2014 22:50 IST

अर्जुनी/मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या केशोरी परिसरात प्रामुख्याने धानपीक घेण्यात येते. धानाची तोडणी व मळणी झाल्यानंतर मजूर वर्गाना परिसरात कामे राहत नसल्यामुळे मजूर वर्ग

केशोरी : अर्जुनी/मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या केशोरी परिसरात प्रामुख्याने धानपीक घेण्यात येते. धानाची तोडणी व मळणी झाल्यानंतर मजूर वर्गाना परिसरात कामे राहत नसल्यामुळे मजूर वर्ग इतरत्र कामासाठी भटकंती करतांना दिसतात.मागील वर्षी प्रशासकीय मंजुरी प्राप्त असलेल्या कामांना सुरूवात झाल्यास मजुरांचा, बेरोजगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल. केशोरी परिसरातील रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी मजुरांनी केली आहे.या परिसरात नोंदणीकृत कुटुंबाची संख्या भरपूर आहे. या परिसरातील अनेक मजुरांची बँकेत खाते देखील काढण्यात आली आहेत. काही मजूरांनी पोष्टात देखील खाती उघडली आहेत. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार या भागात २१ कामांना मंजुरी मिळून प्रलंबित पडली आहेत. प्रलंबित असलेल्या या कामांना सुरुवात झाली तर या परिसरातील स्थानिक मजूराच्या हाताला काम मिळेल, तलाव, बोडी, खोलीकरण, विहीरी, वृक्ष लागवड, रस्ता रुंदीकरण इत्यादी कामांंना सुरूवात झाल्यास रोजगार हमी योजनेंतर्गत गावातील विकास कामे होण्यास मदत होईल. मात्र याकडे शासकीय कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.प्रशासनाचे ग्रामसेवक, कृषी विभाग, वन विभाग रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यास अकार्यक्ष दिसून येत असल्याचे चित्र दिसत आहे. नोंदणीकृत मजुरांना त्वरीत कामे मिळण्याचे उद्देशाने या परिसरात रोजगार हमीची कामे सुरू करावी, अशी मागणी मजूर वर्गानी केली आहे. मजूरांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारांचा लोंढा शहराकडे धाव घेत आहे. (वार्ताहर)