शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पायदळ पुलाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:27 IST

गोंदिया ते बल्हारशा लोहमार्गावर असलेले सौंदड रेल्वे स्थानक हे ब्रिटिश कालीन आहे. चारही दिशांना प्रवास करण्यासाठी सौंदड केंद्रबिंद असल्याने येथे प्रवाशांची गर्दी असते.

ठळक मुद्देसौंदड रेल्वेस्थानक : रूळावरून करावी लागते ये-जा

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : गोंदिया ते बल्हारशा लोहमार्गावर असलेले सौंदड रेल्वे स्थानक हे ब्रिटिश कालीन आहे. चारही दिशांना प्रवास करण्यासाठी सौंदड केंद्रबिंद असल्याने येथे प्रवाशांची गर्दी असते. मात्र आश्चर्य व खेदाची बाब अशी की येथील रेल्वे स्थानकावर पायदळ पुल नसल्यामुळे प्रवाशांना रेल्वे रूळावरून ये-जा करावी लगते. कित्येकदा गाडी उभी असल्यास गाडीच्या खालून निघावे लागते. हा प्रकार जिवघेणा असल्यामुळे पायदळ पुलाची मागणी केली जात आहे.येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त झाली आहे. या रेल्वे स्थानकावर पुर्व तथा पश्चिम दिशेने ये-जा करण्या करिता दोन मार्ग आहेत. महामार्गाने प्रवास करणारे अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. त्यामुळे चारही दिशांना जाण्यासाठी सौंदड हे गाव जिल्ह्याचे केंद्रबिंदू आहे. रेल्वे तथा बसने याच ठिकाणावरुन लांबचा प्रवास परिसरातील नागरिक करतात.सौंदड रेल्वे स्थानकावर येताना प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडून यावे लागते. कित्येकदा गाडी उभी असल्यास प्रवाशांना चक्क गाडीच्या खालून निघावे लागते. अशात अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. मात्र उपाय नसल्याने लोकांना आपल जीव धोक्यात घालावा लागतो. त्यामुळे येथे पायदळ पूल तयार करण्याची मागणी होत आहे.