शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत; वडेट्टीवार
3
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
4
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
5
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
6
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
8
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
9
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
10
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
11
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
12
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
13
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
14
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
15
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
16
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
17
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
18
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
19
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
20
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य

भाजीपाला दुकानांच्या वेळेत वाढ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. या महामारीला रोखण्याकरिता शासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत ...

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. या महामारीला रोखण्याकरिता शासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत किराणा व भाजीपाल्याची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहे. परंतु दारुचे दुकान हे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येत आहे. शासनाच्या या दुहेरी धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे अनेक दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागत आहेत. यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. अशा परिस्थितीत शासनाचे अधिकारी मोक्यावर पोहोचून किराणा व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत हे उचित नाही. दरम्यान शासनाने जीवनाश्यक वस्तू विक्रीची दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळेत वाढ करावी, अशी मागणी अनिल अग्रवाल यांनी केली आहे.