शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

रेशीम उद्योग व तुती लागवडीला प्रोत्साहन देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:14 IST

महाराष्ट्र शासनातर्फे रेशीम उद्योग व तुती लागवडीसाठी शासन उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी समोर पण येत आहेत. मात्र गोंदिया असा एक जिल्हा आहे की या जिल्ह्यात रेशीम उद्योग व तुती लागवड नाही.

ठळक मुद्दे१२ गावांतील शेतकरी : १५० शेतकऱ्यांनी दर्शविली तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनातर्फे रेशीम उद्योग व तुती लागवडीसाठी शासन उपक्रम राबवित आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी समोर पण येत आहेत. मात्र गोंदिया असा एक जिल्हा आहे की या जिल्ह्यात रेशीम उद्योग व तुती लागवड नाही. आपल्या जिल्ह्यात रेशिम उद्योग सुरु व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.दवनीवाड्याचे शेतकरी अण्णा बिहारीलाल चौधरी यांनी विचार केला की आपल्या जिल्ह्यामध्ये आपणही रेशीम उद्योग व तुती लागवड करु शकतो. म्हणून त्यांनी १०-१२ गावातील शेतकºयांना सोबत घेऊन बैठक घेतली. या लागवडी आणि उद्योग बाबत समजाविले.महाराष्ट्र शासनातर्फे मनरेगा अंतर्गत लाभ मिळतो म्हणून आपण रेशिम उद्योगाकडे का वळू नये असे विचार करुन बाकी शेतकऱ्यांना त्यांनी रेशीम तुती लागवडीचे महत्त्व पटवून दिले. जिल्ह्यात रेशिम उद्योग सुरु व्हावा म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी त्वरीत एक बैठक घेऊन उपमुख्य कार्यकारी नरेगा नरेश भांडारकर, जिल्हा नियोजन अधिकारी भूत, वाशिम जिल्ह्याचे रेशिम सहाय्यक ज्ञानेश्वर भैरम व १५० शेतकरी बैठकीला उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायला निवेदन द्या असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात शेतकरी अण्णा चौधरी, विक्की बघेले, संजू बिरणवार, चौरसिया, बंटी श्रीबांसरी, लोमेश्वर पारधी, मिताराम ठाकरे, भिमशंकर पारधी, अरुण राऊत, निलेश रंगारी, प्रकाशसिंह बैस, भूमेश पटले, संजय लिल्हारे, रमेश भगत, अंगद कोल्हे, पंकज भैरम, पुरुषोत्तम राऊत, अशोक मंदरेले, दुबे, सदाशिव बिजेवार, युवराज तुरकर, योगराज तुरकर, लखनलाल डोहरे, अनिल मेश्राम, ओमकार बिसेन उपस्थित होते.