शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 20:39 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती झाली असून शेतकºयांनी धान पिकाची रोवणी केलीच नाही. नर्सरी जशाच्या तशाच आहेत. शेतात कचरा उगवला आहे.

ठळक मुद्देतालुका काँग्रेस कमिटीची मागणी :तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती झाली असून शेतकºयांनी धान पिकाची रोवणी केलीच नाही. नर्सरी जशाच्या तशाच आहेत. शेतात कचरा उगवला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सावकराकडून व घरातील शिल्लक असलेल्या पैशांतून बियाणे खरेदी केले होते. तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करून दर हेक्टरी ३० हजार रूपये मदत देण्याची मागणी तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.धान पीकासाठी खत घेतले ते तसेच पडून आहे. पिण्याचे पाणी, चारा टंचाई, कर्जाचे डोंगर वाढत आहे. मुलांचे शिक्षण, घर, मुलीचे लग्न, ऐक ना अनेक प्रश्न शेतकºयांसमोर पुढे आहेत. शेतकºयांची कर्ज माफी फक्त कागदावरच आहे.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, कर्जवसुली स्थगिती, प्रती हेक्टर ३० हजार रुपये मदत, उपसा सिंचन योजना, कृषी कनेक्शन, विद्युत बील माफ करावे, पेट्रोल डिझेल दर कमी करावे, चारा छावणी तयार करावी, अश्या विविध मागण्यांचे निवेदन तिरोडा येथील तहसीलदारांना देण्यात आले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राधेलाल पटले, प्रदेश सचिव डॉ. योगेंद्र भगत, माणिक झंझाळ, रुबीना मोतीवाला, पूनम रहांगडाले, प्रा. विलास मेश्राम, नरेंद्र रहांगडाले, भूपेंद्र बैस, गिरधर बिसेन, शोभेलाल दहीकर, अमृतलाल असाटी, दिलीप असाटी, प्रदीप पटले, देवराव चौधरी, दिलीप ढाले, हितेंद्र जांभुळकर, किशोर कोटांगले, मेकचंद पारधी, प्रेम पारधी, प्रेम पटले, शाहील मालाधारी, धमेंद्र बिसेन, जितेंद्र बाविसताले, अनिल अंबुले उपस्थित होते.