शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

केशोरी परिसरात ओला दुष्काळ घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

यावर्षी मृग नक्षत्रापासून मान्सून बरसल्यामुळे धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली होती. ओलीताच्या शेतीसह विना ओलीताच्या शेतीत सुद्धा धान पिकाची लागवड करण्यास शेतकरी यशस्वी ठरला. वरुण राजाच्या कृपेमुळे पोळ्यापासून कोणत्याही प्रकारची उसंत न घेता सतत पाऊ स झाल्यामुळे हलके धानपिक सुद्धा पाण्यामुळे सडले.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने नुकसान । तुडतुडा, करपा रोगांचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : यावर्षी सुरुवातीपासूनच पर्जन्यमान चांगले राहिल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी विना ओलीताच्या शेतीमध्ये सुद्धा धान पिकाची लागवड केली होती. परतीच्या पावसाने धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे धान पिकावर तुळतुळा, करपा या किडरोगांचा सुध्दा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले. परतीच्या पावसामुळे केशोरी परिसरात ओला दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट एकरी २० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.यावर्षी मृग नक्षत्रापासून मान्सून बरसल्यामुळे धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली होती.ओलीताच्या शेतीसह विना ओलीताच्या शेतीत सुद्धा धान पिकाची लागवड करण्यास शेतकरी यशस्वी ठरला. वरुण राजाच्या कृपेमुळे पोळ्यापासून कोणत्याही प्रकारची उसंत न घेता सतत पाऊ स झाल्यामुळे हलके धानपिक सुद्धा पाण्यामुळे सडले.भारी धान पिकांवर अधिकच्या पावसामुळे तुळतुळा आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव होऊन धानपिक नष्ट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण आहे.काही शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत अर्ज भरुन नुकसान भरपाईची विमा कंपनीकडे मागणी केली. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतला नाही, त्यांचे काय होणार? या विवचनेत शेतकरी सापडला आहे.शासनाने या परिसरात ओला दुष्काळ जाहीर करुन प्रती एकर वीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती