शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

घाणीच्या साम्राज्याने वनचौकी धोकादायक

By admin | Updated: September 29, 2016 00:21 IST

नगरातील आंबेडकर चौकाशेजारी असलेल्या वनचौकीच्या मागे मोठ्या प्रमाणात संपूर्ण पावसाळ्याचे पाणी साचले आहे.

कुंभारटोली ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : साचलेल्या पाण्यातून दुर्गंधीआमगाव : नगरातील आंबेडकर चौकाशेजारी असलेल्या वनचौकीच्या मागे मोठ्या प्रमाणात संपूर्ण पावसाळ्याचे पाणी साचले आहे. साचलेले पाणी निळे झाले. पाण्याची दुर्गंधी येत आहे. मात्र ग्रामपंचायत कुंभारटोली पाणी काढण्याकरिता जे उपाय पाहिजे ते करीत नसल्याचे गली शेजारील अनेक नागरिकांनी आरोप केला आहे.आंबेडकर चौकाकडून रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या डाव्या बाजूला अनेकांचे अनेक व्यवसाय सुरू आहेत. मात्र या दुकानाच्या मागे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सदर पाणी निळे झाले आहे. अनेक दुर्गंधी युक्त सामान पाण्यात असल्याने आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. बस चौकीच्या मागील परिसर जरी शासकीय असला तरी पाण्याचा निकास करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. सदर परिसर ग्रामपंचायत कुंभारटोली अंतर्गत येत आहे. साचलेले पाणी जाण्यास प्रशस्त मार्ग नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व रोहयोच्या सहकार्याने ही व्यवस्था होणे गरजेचे आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागात कोण अधिकारी किंवा कोण कर्मचारी हे शोधणे कठिण झाले आहे. सततच्या पावसाने अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. मात्र पडलेल्या खड्यांना बुजविण्याकरिता कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. वन चौकीच्या मागे साचलेल्या पाण्याची दुर्गंधी येणे सुरू झाले आहे. तेथून देवरी मार्गावर उजव्या बाजूला अनेक अतिक्रमण धारकांचे दुकान आहेत. त्यामागेसुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे. पडलेला कचरा पाण्याने कुजला असून त्याचीसुद्धा दुर्गंधी येत आहे. मात्र ग्रामपंचायत कुंभारटोली व सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयो या समस्येच्या निराकरणासाठी प्रयत्नशील नसल्याने नागरिकांत व्यापक असंतोष निर्माण झाला आहे. त्वरित उपाययोजना करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)