शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 20:41 IST

तिरोडा तालुक्यात शुक्रवारी (दि.१३) रात्री आलेल्या वादळी पावसामुळे फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून फळबागधारकांना रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : तिरोडा तालुक्यात शुक्रवारी (दि.१३) रात्री आलेल्या वादळी पावसामुळे फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून फळबागधारकांना रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे.शुक्रवारी रात्री वडेगाव परिसरात वादळी वाºयासह पावसाला सुरूवात झाली. वादळामुळे आंबा तसेच इतर फळांच्या बांगाना मोठा फटका बसला. वादळामुळे फळांची पडझड झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावला गेला. साटोना येथील भोजराज पटले यांच्या गट क्र . ४५१ वरील बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या दोन एकर शेतीतील बागायती शेतीत ६६ आंब्याची,चिकू, संत्रा व इतर पिके मिळून सुमारे ४६७ फळझाडे लावलेली आहेत.आंब्याचे पीक ऐन जोमात येत असतानाच चक्र ीवादळामुळे सर्व आंबे तुटून पडले. यात पटले यांचे सुमारे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले. अनेक झाडे मुळापासुनच कोलमडून पडली. यामुळे शेतकºयावर संकट ओढावले आहे. स्थनिक तलाठीे, कृषी सहायक प्रमोद डोहाळे यांनी फळबागांना भेट देऊन पंचनामा केला. तसेच याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला. याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देऊन शासनाकडून मदत मिळण्यास पाठपुरावा करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी भोजराम पटले यांनी केली आहे.परिसरात फळबागांची लागवड करून पीक घेणारे मोजकेच शेतकरी असल्याने या भागात फळबागांचा विमा काढत नाही.यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.- भोजराम पटले, नुकसानग्रस्त शेतकरी, वडेगाव.

टॅग्स :Farmerशेतकरी