शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 20:41 IST

तिरोडा तालुक्यात शुक्रवारी (दि.१३) रात्री आलेल्या वादळी पावसामुळे फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून फळबागधारकांना रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : तिरोडा तालुक्यात शुक्रवारी (दि.१३) रात्री आलेल्या वादळी पावसामुळे फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून फळबागधारकांना रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे.शुक्रवारी रात्री वडेगाव परिसरात वादळी वाºयासह पावसाला सुरूवात झाली. वादळामुळे आंबा तसेच इतर फळांच्या बांगाना मोठा फटका बसला. वादळामुळे फळांची पडझड झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडी आलेला घास हिरावला गेला. साटोना येथील भोजराज पटले यांच्या गट क्र . ४५१ वरील बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या दोन एकर शेतीतील बागायती शेतीत ६६ आंब्याची,चिकू, संत्रा व इतर पिके मिळून सुमारे ४६७ फळझाडे लावलेली आहेत.आंब्याचे पीक ऐन जोमात येत असतानाच चक्र ीवादळामुळे सर्व आंबे तुटून पडले. यात पटले यांचे सुमारे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले. अनेक झाडे मुळापासुनच कोलमडून पडली. यामुळे शेतकºयावर संकट ओढावले आहे. स्थनिक तलाठीे, कृषी सहायक प्रमोद डोहाळे यांनी फळबागांना भेट देऊन पंचनामा केला. तसेच याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला. याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देऊन शासनाकडून मदत मिळण्यास पाठपुरावा करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी भोजराम पटले यांनी केली आहे.परिसरात फळबागांची लागवड करून पीक घेणारे मोजकेच शेतकरी असल्याने या भागात फळबागांचा विमा काढत नाही.यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.- भोजराम पटले, नुकसानग्रस्त शेतकरी, वडेगाव.

टॅग्स :Farmerशेतकरी