शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

मिनरल वॉटरच्या नावावर ग्राहकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 01:51 IST

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आले असून उष्ण वातावरणाचा फायदा घेत मिनरल वॉटरच्या नावाखाली कुठलेही पाणी बॉटल तसेच पाऊचमध्ये पॅकींग करून ...

रावणवाडी : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आले असून उष्ण वातावरणाचा फायदा घेत मिनरल वॉटरच्या नावाखाली कुठलेही पाणी बॉटल तसेच पाऊचमध्ये पॅकींग करून मिनरल वॉटरच्या नावाखाली विकून पैसे लुबाडत आहेत. हा सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा गोरखधंदा सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बस थांबा हॉटेल्स, पानटपरी इतरत्र पाऊच विक्रेत्याकडून सर्रास बोरवेल्सचा पाणी भरून मिनरल वॉटर म्हणून विक्री केली जात आहे. मात्र या पाण्याची गुणवत्ता कुणीच तपासून पाहात नाही. तालुक्यात मिनरल वॉटरच्या धंद्याला उधान येत आहे. उपलब्ध असलेल्या बोरवेल्सचा पाणी पाऊच बंद करून प्रती पाऊन ३ ते ५ रुपये दराने विकले जाते. या पाऊचमध्ये बंद असलेल्या पाण्यात सूक्ष्मजीव-जंतूची वाढ प्रखरतेने वाढत जाते. त्यामुळे नागरिकाना या पाण्यामुळे अनेक लोकांना असाध्य रोगाना बळी पडावे लागत आहे. मिनरल वॉटर तयार करण्यासाठी क्लोरीन आसैनिक प्लारीन आर्यन पोटॉशियम मॅग्नेशियम या केमिकल्सच्या सह्याने पाण्याची शुध्दता केली जाते. त्यानंतर सुक्ष्मजीव, जंतू त्यात येऊ नये. यासाठी योग्य प्रकारे खबरदारी घेत त्याची पॅकींग केली जाते. परंतु बाजारात विक्रीस आलेल्या पाणी पाऊच हे कुठल्याही शासनमान्य कंपन्याचे नूसन हे अवैधरित्या बाजारातील बसस्टॉपवर पान टपरी हॉटेल्स रेल्वे स्टेशनवर विकले जाते. मात्र यावर अन्न व औषध प्रशासन विभाग कुठलीही कारवाई करत नाही. मिनरल वॉटर तयार करणाऱ्या कंपन्यावर याच प्रशासनाचे आशिर्वाद असल्याचे स्पष्ट होत आहे.