शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मिनरल वॉटरच्या नावावर ग्राहकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 01:51 IST

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आले असून उष्ण वातावरणाचा फायदा घेत मिनरल वॉटरच्या नावाखाली कुठलेही पाणी बॉटल तसेच पाऊचमध्ये पॅकींग करून ...

रावणवाडी : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आले असून उष्ण वातावरणाचा फायदा घेत मिनरल वॉटरच्या नावाखाली कुठलेही पाणी बॉटल तसेच पाऊचमध्ये पॅकींग करून मिनरल वॉटरच्या नावाखाली विकून पैसे लुबाडत आहेत. हा सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा गोरखधंदा सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बस थांबा हॉटेल्स, पानटपरी इतरत्र पाऊच विक्रेत्याकडून सर्रास बोरवेल्सचा पाणी भरून मिनरल वॉटर म्हणून विक्री केली जात आहे. मात्र या पाण्याची गुणवत्ता कुणीच तपासून पाहात नाही. तालुक्यात मिनरल वॉटरच्या धंद्याला उधान येत आहे. उपलब्ध असलेल्या बोरवेल्सचा पाणी पाऊच बंद करून प्रती पाऊन ३ ते ५ रुपये दराने विकले जाते. या पाऊचमध्ये बंद असलेल्या पाण्यात सूक्ष्मजीव-जंतूची वाढ प्रखरतेने वाढत जाते. त्यामुळे नागरिकाना या पाण्यामुळे अनेक लोकांना असाध्य रोगाना बळी पडावे लागत आहे. मिनरल वॉटर तयार करण्यासाठी क्लोरीन आसैनिक प्लारीन आर्यन पोटॉशियम मॅग्नेशियम या केमिकल्सच्या सह्याने पाण्याची शुध्दता केली जाते. त्यानंतर सुक्ष्मजीव, जंतू त्यात येऊ नये. यासाठी योग्य प्रकारे खबरदारी घेत त्याची पॅकींग केली जाते. परंतु बाजारात विक्रीस आलेल्या पाणी पाऊच हे कुठल्याही शासनमान्य कंपन्याचे नूसन हे अवैधरित्या बाजारातील बसस्टॉपवर पान टपरी हॉटेल्स रेल्वे स्टेशनवर विकले जाते. मात्र यावर अन्न व औषध प्रशासन विभाग कुठलीही कारवाई करत नाही. मिनरल वॉटर तयार करणाऱ्या कंपन्यावर याच प्रशासनाचे आशिर्वाद असल्याचे स्पष्ट होत आहे.