शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

कोसमतोंडी वनपरिक्षेत्रात रोजच लागतोय वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 20:57 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी व कोसमतोंडी वनपरिक्षेत्रातील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे वनसंपदा नष्ट होत आहे. वनरक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य होत आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष : वनविभागामार्फत कारवाई शून्य

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी व कोसमतोंडी वनपरिक्षेत्रातील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे वनसंपदा नष्ट होत आहे. वनरक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य होत आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी व कोसमतोंडी वनपरिक्षेत्रातील मुरपार, लेंडेझरी, धानोरी, मालीजुंगा, मुरपार राम, डुंडा, सितेपार इत्यादी ठिकाणी नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. याची देखरेख करण्यासाठी वनविभागामार्फत वनरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या परिसरातील वनरक्षक व वनमजूर मुख्यालयी न राहता दुसºया ठिकाणी राहून मुख्यालयी राहण्याचा दाखला देवून पगाराची उचल करतात. याची वनविभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी पाहणी केली. मात्र त्यानंतर यावर कुठलीच कारवाही केली नाही. त्यामुळे दररोज मोहफुले वेचणाºया व तेंदूपत्ता संकलन करणाºया कंत्राटदाराच्या माध्यमातून जंगलात आग लावली जात आहे. यात लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट होत आहे. या आगीचा फटका जंगलातील वन्यप्राण्यांना सुध्दा बसत आहे. वनविभागाचे कठोर नियम असून सुद्धा वनसंपदा जाळणाºया इसमांवर किंवा कंत्राटदारावर कारवाई का केली जात नाही? हा शोधाचा विषय बनलेला आहे. यात वनविभागातील काही कर्मचारी व कंत्राटदार यांची साठगाठ असल्यामुळेच याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.कोसमतोंडी वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी भर्ती करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळेस जंगलात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून वेळीच उपाय योजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची कार्यालयातून बदली करण्याची मागणीसुद्धा अनेकदा करण्यात आली. वनात आग लावणाºयांवर वनविभागामार्फत कारवाई सुद्धा झाल्याचे दिसून येत नाही.