शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

कोसमतोंडी वनपरिक्षेत्रात रोजच लागतोय वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 20:57 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी व कोसमतोंडी वनपरिक्षेत्रातील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे वनसंपदा नष्ट होत आहे. वनरक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य होत आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष : वनविभागामार्फत कारवाई शून्य

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी व कोसमतोंडी वनपरिक्षेत्रातील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे वनसंपदा नष्ट होत आहे. वनरक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य होत आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी व कोसमतोंडी वनपरिक्षेत्रातील मुरपार, लेंडेझरी, धानोरी, मालीजुंगा, मुरपार राम, डुंडा, सितेपार इत्यादी ठिकाणी नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. याची देखरेख करण्यासाठी वनविभागामार्फत वनरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या परिसरातील वनरक्षक व वनमजूर मुख्यालयी न राहता दुसºया ठिकाणी राहून मुख्यालयी राहण्याचा दाखला देवून पगाराची उचल करतात. याची वनविभागातील वरिष्ठ अधिकाºयांनी पाहणी केली. मात्र त्यानंतर यावर कुठलीच कारवाही केली नाही. त्यामुळे दररोज मोहफुले वेचणाºया व तेंदूपत्ता संकलन करणाºया कंत्राटदाराच्या माध्यमातून जंगलात आग लावली जात आहे. यात लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट होत आहे. या आगीचा फटका जंगलातील वन्यप्राण्यांना सुध्दा बसत आहे. वनविभागाचे कठोर नियम असून सुद्धा वनसंपदा जाळणाºया इसमांवर किंवा कंत्राटदारावर कारवाई का केली जात नाही? हा शोधाचा विषय बनलेला आहे. यात वनविभागातील काही कर्मचारी व कंत्राटदार यांची साठगाठ असल्यामुळेच याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.कोसमतोंडी वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी भर्ती करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळेस जंगलात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून वेळीच उपाय योजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची कार्यालयातून बदली करण्याची मागणीसुद्धा अनेकदा करण्यात आली. वनात आग लावणाºयांवर वनविभागामार्फत कारवाई सुद्धा झाल्याचे दिसून येत नाही.