शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:30 IST

केशोरी : ग्रामीण भागातील नागरिकांना वाटत होते की, आम्हाला कोरोना होत नाही, मास्क लावणाऱ्यांना आणि शहरात राहणाऱ्यांनाच कोरोना होतो, ...

केशोरी : ग्रामीण भागातील नागरिकांना वाटत होते की, आम्हाला कोरोना होत नाही, मास्क लावणाऱ्यांना आणि शहरात राहणाऱ्यांनाच कोरोना होतो, अशी त्यांची धारणा होती. मास्क लावणाऱ्यांची टिंगल केली जात होती. हाच प्रकार ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या अंगलट आला आहे. कोरोना विषाणू सारख्या महामारीला हलक्यात घेतल्यामुळे ग्रामीण भागातच कोरोनाचा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. ह्याला ग्रामीण भागातील नागरिक जबाबदार असल्याचे बोलल्या जात आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत फक्त शहरातच कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. कोरोनाच्या संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तोंडावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम शासनाने घालून दिले होते. काही समजदार नागरिक या नियमांचे पालन करून आपली दैनंदिन कामे करत होती. त्यांना ग्रामीण भागातील नागरिक हसून टिंगल करीत असत. कोरोना यांनाच होतो आम्हाला होत नाही. आता परिस्थिती तशीच झाली कोरोना शहरापेक्षा गावखेड्यात कोरोनाचा संसर्ग वाढून परिस्थिती गंभीर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३४ गावे येतात प्रत्येक गावात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण केशोरी कनेरी येथे अधिक रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढून आरोग्य कर्मचारी कमी पडत आहेत. असे असतानाही नियमित कोरोना तपासणी, औषधोपचार आणि लसीकरण सुरू आहे. नागरिकांना हे समजणे गरजेचे आहे की, आपले आरोग्य आपल्याच हातात आहे. कोणीही घराबाहेर पडू नये, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घरी राहून घ्यावी. त्याशिवाय कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटणार नाही.