शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

हनुमान चौक रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:53 IST

शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान चौक रस्त्याचे बांधकाम सुरू असून ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून नगर परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी के ल्यावर त्यांना सुद्धा तक्रारीत तथ्य आढळले. यावर मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी कंत्राटदारास पत्र देवून बांधकाम अंदाजपत्रक व नियमानुसार तयार करण्याचे पत्र दिल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देनगर परिषदेने दिले कंत्राटदाराला पत्र : परिसरातील नागरिकांच्याही तक्रारी, कारवाईकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान चौक रस्त्याचे बांधकाम सुरू असून ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून नगर परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी के ल्यावर त्यांना सुद्धा तक्रारीत तथ्य आढळले. यावर मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी कंत्राटदारास पत्र देवून बांधकाम अंदाजपत्रक व नियमानुसार तयार करण्याचे पत्र दिल्याची माहिती आहे.नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील नेहरू चौक ते माता मंदिर चौकपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. ५०.५० लाख रूपये किंमतीचे रस्ता सिमेंटीकरणाचे काम आहे. सदर काम श्री दुर्गा कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. तर कंपनीकडून हे काम एक कंत्राटदार करीत असल्याची माहिती आहे. मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यातील माता मंदिर ते इंगळे चौकापर्यंतचे काम सुमारे वर्षभरापूर्वी करण्यात आले असून इंगळे चौक ते नेहरू चौक दरम्यानचे काम आता १०-१५ दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून अंदाजपत्रक व अटी-शर्तीची उल्लघंन करून होत असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी नगर परिषदेकडे केली.नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेत नगर परिषद अभियंत्यांनी या कामाची पाहणी केली असता त्यांनीही रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची कबुली नागरिकांनी दिली. यावरूनच नगर परिषद अभियंत्यांच्या पाहणी अहवालावरून कंत्राटदारास बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणून देत बांधकामाची गुणवत्ता सुधारावी असे पत्र नगर परिषदेने दिल्याचे नागरिकांनी सांगीतले.नगर परिषदेतही तशा चर्चा ऐकीवात आहेत. त्यामुळे झालेल्या बांधकामाला घेऊन नगर परिषद काय पाऊल उचलते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.पावसाचे पाणी लोकांच्या घरातया रस्त्याचे बांधकाम करताना कंत्राटदाराने तेथे असलेली नालीच बंद करुन टाकली आहे. शिवाय आता रस्त्याची उंची वाढली असल्याने पावसाचे पाणी खाली असलेल्या लोकांच्या घरात शिरत आहे. विशेष म्हणजे, एका बाजूची नाली बंद केली असताना दुसऱ्या बाजूच्या नालीत पाणी जावे यासाठी रस्त्याचा त्याबाजूने उतार देणे गरजेचे आहे. मात्र तसे करण्यात आलेले नाहीे.