शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

सिंचनासाठी १३ हजार विहिरींचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:16 IST

विदर्भात यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बीसह उन्हाळी हंगाम सुध्दा धोक्यात आला आहे. सिंचनाच्या सोयीअभावी शेतकऱ्यांना पिके घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे संकट काही प्रमाणात टाळण्यासाठी राज्य शासनाने पूर्व विदर्भासाठी धडक सिंचन कार्यकम्रमातंर्गत १३ हजार विहिरींचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देपूर्व विदर्भाला उद्दिष्ट : वर्षभरात करावे लागणार बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भात यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बीसह उन्हाळी हंगाम सुध्दा धोक्यात आला आहे. सिंचनाच्या सोयीअभावी शेतकऱ्यांना पिके घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे संकट काही प्रमाणात टाळण्यासाठी राज्य शासनाने पूर्व विदर्भासाठी धडक सिंचन कार्यकम्रमातंर्गत १३ हजार विहिरींचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे.टंचाईमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले. यामुळे सिंचन क्षमतेत काही प्रमाणात वाढ करण्यास मदत झाली. तसेच भूजल पातळीत वाढ झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत झाल्याचा दावा शासनातर्फे केला जात आहे.यापाठोपाठ आता शासनाने धडक सिंचन कार्यक्रमातंर्गत रोहयोच्या माध्यमातून विहिरी बांधकाचे नियोजन केले आहे. पूर्व विदर्भात जवळपास १२ लाख हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. तर रब्बी हंगामात सुध्दा ४ लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते.मात्र यंदा सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने व परतीच्या पावसाने सुध्दा दगा दिल्याने शेतकरी संकटात आले. सिंचनाअभावी शेतकºयांना रब्बी आणि उन्हाळी पीक घेता आले नाही.त्यामुळे राज्य शासनाच्या रोहयो विभागाने पूर्व विदर्भात १३ हजार विहिरी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच प्रशासकीय खर्चासाठी ४ कोटी रुपयांची वेगळी तरतूद केली आहे. २० जून २०२० पर्यंत विहिरी बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. विशेष मागील वर्षी दिलेले उद्दिष्ट गाठण्यात या विभागाला यश आले नव्हते. त्यामुळे नव्याने १३ हजार विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण होणार का याकडे लक्ष लागले आहे.