शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कृषी विधेयक विरोधात काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST

सन २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांचे सशक्तीकरण करणार असल्याचे म्हटले होते. परंतु त्यांनी केलेली घोषणा केवळ पोकळ आश्वासन ठरले. शेतकऱ्यांना बळकट करण्याऐवजी थोड्या उद्योगपतींना खुश करून शेतकऱ्यांना उद्योगजकांचे गुलाम करणारे विधेयक आणले आहे. शेतकरी विरोधी हे विधेयक भाजपशासीत केंद्र सरकारद्वारे हिटलरशाही पद्धतीने पारित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देबैलगाडी घेऊन एसडीओ कार्यालयावर धडक : राष्ट्रपतींना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी विधेयक पारित केल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात युवक कॉँग्रेसच्यावतीने सोमवारी (दि.२८) शहरात आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनांतर्गत आंदोलनकर्ते बैलगाडी व ट्रक्टर घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धकडले व उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.सन २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांचे सशक्तीकरण करणार असल्याचे म्हटले होते. परंतु त्यांनी केलेली घोषणा केवळ पोकळ आश्वासन ठरले. शेतकऱ्यांना बळकट करण्याऐवजी थोड्या उद्योगपतींना खुश करून शेतकऱ्यांना उद्योगजकांचे गुलाम करणारे विधेयक आणले आहे. शेतकरी विरोधी हे विधेयक भाजपशासीत केंद्र सरकारद्वारे हिटलरशाही पद्धतीने पारित करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या हिटलरशाहीमुळे देशातील लोकांवर जिएसटी, नोटबंदी, सीएए लादण्यात आले. लॉकडाऊनमुळे देशातील गोरगरीब, छोटे-मध्यम व्यापारी व सुशिक्षीत तरूणांच्या नोकऱ्या गेल्या.देशाच्या आर्थीक व्यवस्थेचा कणा तुटला आहे. आता शेतकºयांची कंबर मोडण्यासाठी शेतकरी विरोधी विधेयक मोदी सरकारने आणले आहे. या विधेयकामुळे देशातील शेतकरी भयभित असल्याचे निवेदनात नमूद आहे. उपविभागीय अधिकारी सवरंगपते यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव अमर वºहाडे, जिल्हाध्यक्ष डॉ. एन.डी. किरसान, तालुकाध्यक्ष सुर्यप्रकाश भगत, शहर अध्यक्ष जहिर अहमद, जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष आलोक मोहंती, दलेश नागदवने यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बैलगाडी व टॅक्टर घेऊन धडककॉँग्रेसने केलेल्या या आंदोलनांतर्गत शहीद भोला भवन येथून बैलगाडी व ट्रॅक्टर घेऊन कॉँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकऱ्यांसह निघाले. गांधी प्रतिमा चौक, गोरेलाल चौक, जमनालाल बजाज पुतळा व नेहरू चौक होत सरकार विरोधी घोषणा देत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले.