शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे ३० तर भाजपचे ४० हजार कोटींचे नियोजन

By admin | Updated: May 28, 2017 00:07 IST

देशात ६० वर्ष शासन करणाऱ्या काँग्रेसने शेतकरी व शेतीसंदर्भात १५ वर्षात ३१ हजार ५०० रुपये खर्च केले.

१५ वर्षांत नियोजन शून्य : अडीच वर्षात साधली प्रगती लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : देशात ६० वर्ष शासन करणाऱ्या काँग्रेसने शेतकरी व शेतीसंदर्भात १५ वर्षात ३१ हजार ५०० रुपये खर्च केले. परंतु आमच्या राज्य सरकारने अडीच वर्षात ४० हजार कोटी रुपयाचे नियोजन केले आहे. याशिवाय नैसर्गिक आपदेपासून सावरण्यासाठी ८ हजार कोटी रुपये खर्च केले आहे. परंतु काँग्रेस सरकारने ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च केले आहे. शेतकऱ्यांना दुखावणारी काँग्रेस आता कर्जमाफीच्या नावावर भाजपला हिशेब मागत असल्याचे उद्गार आ. परिणय फुके यांनी काढले. तालुक्यातील कारंजा, खमारी, बनाथर, दासगाव व कुडवा या पाच गावात आयोजित शिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस सरकारने १५ वर्षात पीक विम्यावर ४ हजार ६०० कोटी रुपये खर्च केले. परंतु भाजपचे अडीच वर्षात ६ हजार ७३९ कोटी रुपये खर्च केले आहे. शेतकऱ्यांना प्रगतशील करण्यासाठी आमचे प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची पाळीच येऊ नये अशी व्यवस्था करण्याचा आमचा माणस आहे. काही शेतकऱ्यांना जनावरांचा चारा, उत्पादन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळी, पाणी अडवा, पाणी जिरवा, तलाव खोलीकरण, सौरउर्जा पंप, कृषी पंप, विद्युत कनेक्शन, शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात येत आहे. या शिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पिक विमा योजना देण्याची योजना केंद्र सरकारने सुरु केली. आपादग्रस्त शेतकऱ्यांना ८० टक्के नुकसान भरपाई देण्याचे प्रावधान भाजप सरकारने केल्याचे डॉ. परिणय फुके यांनी सांगीतले. कार्यक्रमाला भाजपचे महामंत्री बाळा अंजनकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नेतराम कटरे, छत्रपाल तुरकर, तालुकाध्यक्ष नंदू बिसेन, राजेश चतुर, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, सुजित येवले उपस्थित होते. यावेळी विनोद अग्रवाल यांनी शासनाच्या विविध योजना घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी मिताराम हरडे, अरविंद हरडे, सरपंच मंगला रणदिवे, मोहन गौतम, विजय रहांगडाले, सुभान रहांगडाले, अशोक चन्ने, डॉ. गौतम, गणेश धोटे, विठ्ठलराव हरडे, डॉ. संजू उके, दिनेश रहमतकर, शिवलाल ढेकवार, बंडू नागपुरे, कपूण रंगारी, देवेंद्र बघेले, पं.स.सदस्य मोरेश्वर रहांगडाले, चंद्रशेखर वाळवे, भोलाराम मेश्राम, माजी जि.प.सदस्य बुधराम चुटे, आत्माराम कोरे, मनोहर साखरे, सुभाष बावणकर, विष्णू हत्तीमारे, श्यामकला पाचे, जितलाल पाचे, क्रांतीकुमार चौव्हाण, सुशिल पाचे, बाबुलाल नागफासे, गांधी, मेश्राम, पाचे, तुरपन खैरवार, फुलचंद देवाधारी, प्यारे भाई, सुभाण भाई, तेमेश मरठे, दिपक दियेवार, सुर्यकांत नागफासे, दिनेश माने, छगन माने, आनंद वासनिक, पुरुषोत्तम डोहरे, सुखलाल बोपचे, गुनीराम सेवईवार, गोविंद तुरकर, दिनेश तुरकर, चुनेश तुरकर, पं.स.सदस्य रामराज खरे, ज्ञानेश्वर वैद्य, सुरेंद्र भगत, नितीन तुरकर, सचिन बडगुजर, दिपक गौतम, राजु सूर्यवंशी, मुन्ना पिल्लेवार, विलास गजभिये उपस्थित होते.