शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
4
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
5
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
6
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
7
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
8
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
9
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
10
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
11
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
12
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
13
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
14
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
15
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
16
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
17
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
18
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
19
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
20
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते

‘एक मूल-एक झाड’ संकल्पना राबवावी

By admin | Updated: July 14, 2017 01:17 IST

वाढती लोकसंख्या व पर्यावरणाचे असंतुलन ही गंभीर समस्या बनत चालली आहे.

पी.बी.चन्ने : बालवन समृद्ध योजनेचा आरंभलोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : वाढती लोकसंख्या व पर्यावरणाचे असंतुलन ही गंभीर समस्या बनत चालली आहे. यामुळे सिमित कुटूंब व जास्तीत जास्त झाडे ही काळाची गरज बनली आहे. अशात ‘एक मूल-एक झाड’ ही संकल्पना प्रत्येकाने राबवली पाहिजे असे प्रतिपादन वन परिक्षेत्राधिकारी पी.बी. चन्ने यांनी केले. तालुक्यातील ग्राम कुंभारटोली येथील ग्रामवन समितीच्यावतीने आयोजीत बालनवन समद्ध योजनेच्या शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उद्घाटन सरपंच सुनंदा येरणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक वन परिक्षेत्र अधिकारी एल.एस. भूते, वनरक्षक एस.एम. पवार, समिती अध्यक्ष अशोक बोकडे, पोलीस पाटील नर्मदा चुटे, ग्रामसेवक सुनील शिवणकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष आशिष वैद्य, उपसरपंच निखिल मेश्राम उपस्थित होते. यावेळी ग्रामवन समिती मार्फत बालवन समृद्ध योजनेचा आरंभ करण्यात आला. या योजने अंतर्गत १ जानेवारी ते ३१ जूनपर्यंत गावातील ज्या महिलेला पहिली मुलगी होईल त्या मुलीच्या नावाने समितीतर्फे १००० चा धनादेश देवून या योजनेचा आरंभ करण्यात आला. तसेच यावेळी समिती मार्फत गाव परिसरात १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमासाठी समितीचे उपाध्यक्ष निरु फुले, सहसचिव भरत उईके, कैलास पतेह, मुकेश डोंगरे, रंजित गेडाम, विनोद पाऊलझगडे, ममता मेश्राम, अरुणा मेश्राम, रविता डोंगरे, सुस्मिता येटरे, इशांत सोनटक्के, स्वप्नील मेश्राम तसेच जि.प.हायस्कूल आणि अमृताबेन पटेल शाळेच्या शिक्षकांनी सहकार्य केले.