शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

‘एक मूल-एक झाड’ संकल्पना राबवावी

By admin | Updated: July 14, 2017 01:17 IST

वाढती लोकसंख्या व पर्यावरणाचे असंतुलन ही गंभीर समस्या बनत चालली आहे.

पी.बी.चन्ने : बालवन समृद्ध योजनेचा आरंभलोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : वाढती लोकसंख्या व पर्यावरणाचे असंतुलन ही गंभीर समस्या बनत चालली आहे. यामुळे सिमित कुटूंब व जास्तीत जास्त झाडे ही काळाची गरज बनली आहे. अशात ‘एक मूल-एक झाड’ ही संकल्पना प्रत्येकाने राबवली पाहिजे असे प्रतिपादन वन परिक्षेत्राधिकारी पी.बी. चन्ने यांनी केले. तालुक्यातील ग्राम कुंभारटोली येथील ग्रामवन समितीच्यावतीने आयोजीत बालनवन समद्ध योजनेच्या शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उद्घाटन सरपंच सुनंदा येरणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक वन परिक्षेत्र अधिकारी एल.एस. भूते, वनरक्षक एस.एम. पवार, समिती अध्यक्ष अशोक बोकडे, पोलीस पाटील नर्मदा चुटे, ग्रामसेवक सुनील शिवणकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष आशिष वैद्य, उपसरपंच निखिल मेश्राम उपस्थित होते. यावेळी ग्रामवन समिती मार्फत बालवन समृद्ध योजनेचा आरंभ करण्यात आला. या योजने अंतर्गत १ जानेवारी ते ३१ जूनपर्यंत गावातील ज्या महिलेला पहिली मुलगी होईल त्या मुलीच्या नावाने समितीतर्फे १००० चा धनादेश देवून या योजनेचा आरंभ करण्यात आला. तसेच यावेळी समिती मार्फत गाव परिसरात १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमासाठी समितीचे उपाध्यक्ष निरु फुले, सहसचिव भरत उईके, कैलास पतेह, मुकेश डोंगरे, रंजित गेडाम, विनोद पाऊलझगडे, ममता मेश्राम, अरुणा मेश्राम, रविता डोंगरे, सुस्मिता येटरे, इशांत सोनटक्के, स्वप्नील मेश्राम तसेच जि.प.हायस्कूल आणि अमृताबेन पटेल शाळेच्या शिक्षकांनी सहकार्य केले.