शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

धान खरेदीवर सहकारी संस्थाचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:44 IST

दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन धान खरेदी केली जाते. आदिवासी क्षेत्रात धान खरेदी करणाऱ्या आदिवासी विविध सहकारी संस्थाना अद्यापही कमिशन देण्यात आले नाही.

ठळक मुद्देआदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा निर्धार : शासनाकडे थकले कमिशन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करुन धान खरेदी केली जाते. आदिवासी क्षेत्रात धान खरेदी करणाऱ्या आदिवासी विविध सहकारी संस्थाना अद्यापही कमिशन देण्यात आले नाही. कमिशनची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे.मात्र शासनाकडे याकडे दुर्लक्ष केल्याने यंदाच्या खरीप हंगामात धान खरेदी न करण्याचा निर्णय आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी घेतला आहे.आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा संघ मर्या. गोंदियाची आमसभा गुरूवारी (दि.४) येथील मॉ धुकेश्वरी मंदिराच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष शंकर मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात महाराष्ट्र शासनाने महाराष्टÑ ट्रायबल इॅकानॉमीक कंडीशन अ‍ॅक्ट नुसार आदिवासी क्षेत्रातील शेत मालाची व किरकोळ वनोपजांची खरेदी विक्री व व्यापार करण्यासाठी महाराष्टÑ राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाला मुख्य प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे. तर महामंडळाने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांना सब एजेंट म्हणून नियुक्त केले आहे.या अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी धान खरेदी करतात. मात्र महांमडळाकडून खरेदी केलेल्या धानाची वेळेची उचल करण्यास उशीर केला जातो.परिणामी धानात तुटीचे प्रमाण वाढते. त्यामुळे संस्थेला आर्थिक फटका बसतो. महांमडळाकडे धान खरेदीचे कमिशन मागील अनेक वर्षांपासून थकीत आहे. यासाठी महामंडळाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला.मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आदिवासी सहकारी संस्थानी २०१८-१९ या वर्षात धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा शंकर मडावी, उपाध्यक्ष मणिकबापू आचले, सचिव हरिशचंद्र कोहळे, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग अंभोरा, भाष्कर धरमशहारे,जागेश्वर धनगाते, तुलाराम मारगाये, रमेश ताराम, कृपासागर गोपाले, प्रमोद संगीडवार, सुकचंद राऊत, राजेश राऊत, रमेश इळपाते, फगनू कल्लो, संताराम भोयर यांनी दिला आहे.दरम्यान शासन यावर काय तोडगा काढते याकडे जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.