शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

नाल्यांची स्वच्छता रखडली

By admin | Updated: June 20, 2015 01:41 IST

मागील चार दिवसांपासून परिसरात चांगले पाऊस येत आहे. गावातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याही बनविल्या आहेत.

खातिया : मागील चार दिवसांपासून परिसरात चांगले पाऊस येत आहे. गावातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याही बनविल्या आहेत. मात्र नाल्यांची स्वच्छता अद्याप करण्यात न आल्याने नाल्यांतील पाणी मध्येच थांबून असते. त्यामुळे घरांच्या भिंती कमजोर होत आहेत. ही समस्या गोंदिया तालुक्यातील खातिया, बिर्सी व अर्जुनी गावांत दिसून येत आहे.पाऊस येण्यापूर्वी गावातील नाल्यांची सफाई करण्याचे शासनाचे निर्देश असतात. तसेच नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच नाल्यांची स्वच्छता करणे गरजेचे असते. परंतु खातिया येथे या बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. नाल्यांच्या स्वच्छतेअभावी पाणी एकाच ठिकाणी थांबून असते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होत आहे व विहिरींचे पाणीसुद्धा दूषित होत आहे. त्यामुळे बोअरवेल्सच्या पाण्याचा वापर केला जात आहे. गावातील एक बोअरवेल दीड महिन्यापासून बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दुसरीकडे धाव घ्यावी लागत आहे.पावसाळ्यात अनेक आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. संबंधित प्रशासनाने नाल्यांच्या स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. २२ व २३ जूनला जोरदार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी व बंद पडलेल्या बोअरवेलची सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी खातियावासियांनी केली आहे. (वार्ताहर)