शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

केशोरी येथे आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST

केशोरी : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताच शासनाने लॉकडाऊन शिथिल करून व्यवहार नियमित सुरू केले आहेत. कोरोनामुक्त ...

केशोरी : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताच शासनाने लॉकडाऊन शिथिल करून व्यवहार नियमित सुरू केले आहेत. कोरोनामुक्त गावांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचे दृष्टीने पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

याच अनुषंगाने केशोरी येथे ग्रामपंचायत स्तरावर सरपंच नंदू पाटील गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग असणाऱ्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे ज्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करावयाचे आहेत. त्या गावात किमान महिनाभरापूर्वीपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण नसावा अशा गावात शाळा सुरू करण्यासंबंधी ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याचे निर्देश तथा मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या होत्या. त्या संदर्भाने केशोरी येथे ग्रामपंचायत भवन सरपंच नंदू पाटील गहाणे यांचे अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करून समिती गठीत करून पालकांचे अभिप्राय घेऊन शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय बहुमताने मंजूर करण्यात आले. यामध्ये सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, नियंत्रित सदस्य म्हणून वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, केंद्रप्रमुख उपस्थित होते.