शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नगर परिषदेत घरकूल घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:41 IST

नगर परिषद क्षेत्रातील गरीब गरजू लोकांना घरकुल योजना केंद्र व राज्य सरकार असून यात घरकुल वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देगरिबांऐवजी मोठ्यांना लाभ : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

आॅनलाईन लोकमततिरोडा : नगर परिषद क्षेत्रातील गरीब गरजू लोकांना घरकुल योजना केंद्र व राज्य सरकार असून यात घरकुल वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र यात पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर कार्यवाही होऊ शकते. सदर घरकुल शौचालयाचे प्रकरण मोठ्या नेत्यापासून दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अखील भारतीय मानवाधिकार असोसिएशन गोंदिया जिल्हा प्रा. सी.जी. कुरेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.नगर परिषद क्षेत्रातील गरीब, दलीत, आदिवासी, ज्यांच्याजवळ घर नाही, क्षतीग्रस्त अशांना देणे आवश्यक होते. पण ज्यांच्याजवळ पक्के घर, राहण्यासाठी असून त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. त्यांनी मजल्यावर मजला चढवून बंगला तयार केले आहे. अंदाजपत्रकानुसार घरकुल तयार न करता बंगले तयार केले आहे.एका परिवारातील पत्नी, पती, मुलगा, सुन, नातूच्या नावानेही पाच पाच घरे दिली आहेत. जागा एकच तीच जागा दाखवून घर तयार केले. नगर परिषदेत काम करणारे कर्मचारी यांना देखील घरकुलाचे वाटप करण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.दुसºयांची जमिनी दाखवून शौचालय वेगळे दाखवून १२ हजार रुपयांचा लाभ दिला आहे. घरकुलात शौचालय समाविष्ठ असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी करुन संबंधित अधिकारी व अभियंता यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी मानवाधिकारा संघटना गोंदिया जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे.अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर उपषोणावर बसण्याचा इशारा दिला आहे. नाली, रस्ता, बाजार निलामी यातही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.