शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

शहराला लागला घाणीचा विळखा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:29 IST

बिरसी-फाटा : तिरोडा शहरातील स्वच्छतेकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केल्याने बघावे तेथे घाणच घाण असून, शहराला घाणीने विळखा घातला आहे. ...

बिरसी-फाटा : तिरोडा शहरातील स्वच्छतेकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केल्याने बघावे तेथे घाणच घाण असून, शहराला घाणीने विळखा घातला आहे.

शहरात स्वच्छता नाममात्र सुरू असून, शहीद मिश्रा विद्यालय, मटन मार्केट व अन्य परिसरांमध्ये अनेक ठिकाणी घाण पसरली आहे. मुख्याधिकारी प्रभारी असल्यामुळे विविध समस्या पहावयास मिळत आहेत. नागरिकांना नगर परिषदेकडून प्राप्त सुविधा कागदांवरच पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या प्रमुख समस्यांकडे कायम दुर्लक्ष करीत नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी दिवस काढत आहेत. शहरातील अनेक हातपंप सध्या नादुरुस्त असून, आता उन्हाळा सुरू झाल्याने पाण्यासाठी नागरिकांची इतरत्र भटकंती होताना दिसत आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे नगर परिषदेने पाठ फिरविली आहे. कोविड-१९ बघता नागरिकांना भीती सतावत आहे. कोरोनाकाळात स्वच्छ व सुंदर शहराची संकल्पना शासनस्तरावर राबविली जात असताना मात्र, नगर परिषदेच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरातील प्रत्येकच भागात मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. याविषयी शहरातील सुज्ञ नागरिकांनी नगर परिषदेत तोंडी तक्रार नोंदविली आहे, पण निगरगट्ट नगर परिषद प्रशासनाला याविषयी काहीच घेणे-देणे नसल्याचे दिसते.