शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

एक महिन्यापासून धानाचा चुकारा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:26 IST

तिरोडा तालुक्यात नऊ आधारभूत केंद्रावर धान खरेदी मागील एक महिन्यापासून सुरु आहे. शेतकऱ्यांना पीक निघाल्यावर सेवा सहकारी संस्थेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, दिवाळीचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च व प्रपंच आदी खर्चासाठी वर्षातून फक्त एकदाच पीक विकून पैसे हातात येतात.

ठळक मुद्देशासकीय आधारभूत केंद्र : शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कगुलाबटोला : तिरोडा तालुक्यात नऊ आधारभूत केंद्रावर धान खरेदी मागील एक महिन्यापासून सुरु आहे. शेतकऱ्यांना पीक निघाल्यावर सेवा सहकारी संस्थेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, दिवाळीचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च व प्रपंच आदी खर्चासाठी वर्षातून फक्त एकदाच पीक विकून पैसे हातात येतात. मात्र धान विकून एक महिना ओलांडला तरी सुद्धा धानाचा चुकारा न मिळाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. त्वरित चुकारा मिळाला नाही आंदोलन छेडण्याच्या तसेच तहसील कार्यालय येथे उपोषण करण्याच्या इशारा पांडव सहकारी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.तिरोडा तालुक्यात नवेझरी येथील पांडव सहकारी संस्थेच्यावतीने नवेझरी व विर्सी येथे आधारभूत केंद्र चालविले जातात. वडेगाव येथील नेहरु भात गिरणी सहकारी संस्थेच्यावतीने वडेगाव शेतकरी साधन सहकारी संस्था बघोलीच्यावतीने परसवाडा, तिरोडा सहकारी संस्थेच्यावतीने तिरोडा येथे सूर्यवंशी सहकारी संस्था तेढा तसेच भिवापूर, चिखली अशा नऊ केंद्रावर शेतकºयांची धान खरेदी मागील महिन्यापासून सुरु आहे. मात्र शेतकºयांना एक महिन्यापासून धानाचा चुकारा अजूनही मिळाला नाही.शेतकºयांना यापूर्वी संस्थेच्या माध्यमातून धानाचा चुकारा देण्याची सोय होती. ती व्यवस्था शेतकरी हिताची होती. त्यावेळी धान्य खरेदी संस्थेच्या माध्यमातून केल्यानंतर त्यांची हुडी तयार करुन जिल्हा मार्केटिंग अधिकारी याची स्वाक्षरी घेवून जिल्हा बँकेत बिल सादर केले जात. त्यानंतर मुंबई मार्केटिंग फेडरेशन महाराष्टÑ शासनाच्या तिजोरीतून रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा केली जात होती. संस्थेच्यावतीने धनादेशाच्या माध्यमातून शेतकºयांना रक्कम वितरीत केली जात होती व या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना चुकारा लवकर मिळत असे.परंतु सध्या आॅनलाईन धान खरेदी सुरु करण्यात आली. त्यामुळे धानाचा चुकारा सुद्धा आॅनलाईन शेतकºयांच्या खात्यात थेट जमा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांचा चुकारा फक्त एकाच ठिकाणावर होणार. तर लाखो शेतकऱ्यांना वेळेवर चुकारा कसा मिळणार आणि उशिर तर नक्की होणारच.त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला असून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कोणताच अधिकारी लक्ष देत नाही. त्वरित शेतकºयांचा चुकारा मिळाला नाही तर आंदोलन छेडून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पांडव सहकारी संस्थेचे अध्यक्ष भांडारकर यांनी दिला आहे. याकडे त्वरित लक्ष द्यावे असे तिरोडा तालुक्यातील शेतकºयांची मागणी आहे.