शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

बुद्धधम्माच्या केंद्रीय सिद्धांताला समजणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:33 IST

खातिया : या जगात कुठलीही गोष्ट किंवा कार्य विनाकारण होत नाही. प्रत्येकाला काही ना काही कारण असते. यासाठी बुद्धधम्माच्या ...

खातिया : या जगात कुठलीही गोष्ट किंवा कार्य विनाकारण होत नाही. प्रत्येकाला काही ना काही कारण असते. यासाठी बुद्धधम्माच्या केंद्रीय सिद्धांताला समजणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा तालुका महासचिव कोमलकुमार नंदागवळी यांनी केले.

ग्राम शाखा कटंगटोला येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित वर्षावास कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. अध्यक्षस्थानी बंशीलाल खोब्रागडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका शाखा उपाध्यक्ष मनोहर भावे, सर्कल अध्यक्ष योगीराज वंजारी, कार्यालयीन सचिव विजय मेश्राम, मयाराम गजभीए, महिला उपाध्यक्ष अस्मिता उके, संतोष उके, नंदकिशोर खोब्रागडे, हेमराज खोब्रागडे, कुवरलाल खोब्रागडे, अतुल खोब्रागडे, अविनाश खोब्रागडे, पिंकी मेश्राम, रूपवंता खोब्रागडे, वैशाली खोब्रागडे, आदी उपासक-उपासिका उपस्थित होते. संचालन सर्कल महासचिव मेश्राम यांनी केले. आभार खोब्रागडे यांनी मानले.