शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विवाह सोहळ्यातून समाज घडवा

By admin | Updated: May 6, 2017 00:57 IST

कोणत्याही समाजाची बांधणी म्हणजे संघटन मजबूत होणे ही काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जसा समाज घडवला

श्रावण राणा : हलबा हलबी समाज सामूहिक विवाह सोहळा लोकमत न्यूज नेटवर्क बाराभाटी : कोणत्याही समाजाची बांधणी म्हणजे संघटन मजबूत होणे ही काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जसा समाज घडवला तसाच त्यांच्या विचारांचा समाज घडवा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रावण राणा यांनी केले. हलबा-हलबी समाजाच्यावतीने कुंभीटोला येथे आयोजीत समाजाच्या सामूहिक विवाह सोहळयात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. य विवाह सोहळ््याचे उद्घाटन अभियंता बी.टी. राऊत (अमरावती) व माजी आमदार रामरतन राऊत यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दयाराम कापगते, डॉ. नामदेव किरसान, महाप्रबंधक आर.एम. कोजबे, प्रा. डॉ. रामकुमार प्रधान (मुंबई), टि.के. मारगाये , डॉ. देवकुमार राऊत (उस्मानाबाद), सुनील ईस्वार (यवतमाळ), मनोहर चंद्रिकापुरे, ओ.एम. जमदाळ, डॉ. कुलदीप बघेले, डॉ.देवेंद्र घरतकर, जि.प. सदस्य गिरीष पालीवाल, जि.प.सदस्य सुरेखा नाईक, सरपंच पदमा राठोड, उपसरपंच महेंद्र जुगनाके, लिलाधर ताराम, बंबू भंडारी, पो.पा. आशा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. या विवाह सोहळ््याचे हे १९ वे वर्ष आहे होते यंदा या सोहळ््यात ३२ जोडपी विवाहबद्ध झाली. या विवाह सोहळ््यात परिणयबद्ध झालेल्या जोडप्यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. या सोहळ्यासाठी शाखा अध्यक्ष तानेश ताराम, सचिव तुलाराम मारगाये, आबाजी किरसान, शामलाल चरजे, रामू अवरासे, नरहरी ताराम, वासुदेव अवरासे व कुंभीटोलावासीयांनी सहकार्य केले.