शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

विवाह सोहळ्यातून समाज घडवा

By admin | Updated: May 6, 2017 00:57 IST

कोणत्याही समाजाची बांधणी म्हणजे संघटन मजबूत होणे ही काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जसा समाज घडवला

श्रावण राणा : हलबा हलबी समाज सामूहिक विवाह सोहळा लोकमत न्यूज नेटवर्क बाराभाटी : कोणत्याही समाजाची बांधणी म्हणजे संघटन मजबूत होणे ही काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जसा समाज घडवला तसाच त्यांच्या विचारांचा समाज घडवा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रावण राणा यांनी केले. हलबा-हलबी समाजाच्यावतीने कुंभीटोला येथे आयोजीत समाजाच्या सामूहिक विवाह सोहळयात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. य विवाह सोहळ््याचे उद्घाटन अभियंता बी.टी. राऊत (अमरावती) व माजी आमदार रामरतन राऊत यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दयाराम कापगते, डॉ. नामदेव किरसान, महाप्रबंधक आर.एम. कोजबे, प्रा. डॉ. रामकुमार प्रधान (मुंबई), टि.के. मारगाये , डॉ. देवकुमार राऊत (उस्मानाबाद), सुनील ईस्वार (यवतमाळ), मनोहर चंद्रिकापुरे, ओ.एम. जमदाळ, डॉ. कुलदीप बघेले, डॉ.देवेंद्र घरतकर, जि.प. सदस्य गिरीष पालीवाल, जि.प.सदस्य सुरेखा नाईक, सरपंच पदमा राठोड, उपसरपंच महेंद्र जुगनाके, लिलाधर ताराम, बंबू भंडारी, पो.पा. आशा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. या विवाह सोहळ््याचे हे १९ वे वर्ष आहे होते यंदा या सोहळ््यात ३२ जोडपी विवाहबद्ध झाली. या विवाह सोहळ््यात परिणयबद्ध झालेल्या जोडप्यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. या सोहळ्यासाठी शाखा अध्यक्ष तानेश ताराम, सचिव तुलाराम मारगाये, आबाजी किरसान, शामलाल चरजे, रामू अवरासे, नरहरी ताराम, वासुदेव अवरासे व कुंभीटोलावासीयांनी सहकार्य केले.